AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा, थेट सरकारवरच कट रचल्याचा..

मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच मोठे विधान केले. यादरम्यान त्यांनी सरकारवर मोठी टीका केली. यासोबतच मोठा कट रचला जात असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा, थेट सरकारवरच कट रचल्याचा..
Manoj Jarange Patil
| Updated on: Aug 06, 2026 | 12:04 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केला. ज्यानंतर खळबळ उडाली. मोठा कट रचण्यात आल्याचे यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. सरकारने मराठे संपवण्याचा कट रचल्याचे जरांगे यांनी म्हटले. राज्यात सरकारपासून एक कट शिजला गेला. फडणवीस आणि शिंदे यांच्या मंत्र्यांकडून कट शिजला जात आहे. नोंदी त्यांनीच द्यायच्या आणि रद्द सुद्धा त्यांनीच करायच्या. मी एकटा पडावा म्हणून सरकारने जाणून बुजून कट रचला. पुरेपूर आणि नियोजित कट सरकारकडून रचला गेला. मी सर्व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा केली. सरकारने निवडून मराठ्यांकडून यायचं आणि नंतर मराठ्यांचा घात करायचा. आम्ही 2029 ला सर्वात मोठा बदला घेऊ, असा मोठा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

पुढे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की,ज्योती शिंदे यांचं प्रमाणपत्र तुम्ही कायमच रद्द करा. प्रचंड गैरसमज निर्माण केला गेला. राजकीय द्वेष्यातून रद्द केले. फडणवीस तुम्ही विनाकारण मराठे अंगावर घेतायत, बावनकुळे रद्द करायला सांगतात. यशवंता दहीहंडे यांची उर्दू मधील नोंद सापडली आहे. हिच नोंद ग्रामपंचायतमध्ये लावली आहे.

तुमचा म्हणजे bjp निवडून आला नाही म्हणून तुम्ही फोन करून रद्द करायला लावला. जरांगे पाटील लोकप्रतिनिधी यांचे पुरावे दाखवताना संतप्त झाले आहे. सरकारच्या एकाही अधिकाऱ्याकडे इतके पुरावे नसतील, जेवढे दाखवत आहेत.  बावनकुळे यांनी सांगितलं की नोंदी रद्द करा. त्यांनी पत्र दिले. आता सरकारवर जोरदार टीका जरांगे यांनी केली.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे मंत्रीच हे प्रमाणपत्र रद्द करायला सांगत असल्याचा खळबळजनक दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. यासोबतच 2029 मध्ये सांगू असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. सरकारला मोठा इशारा त्यांनी दिला. आमच्याकडे पुरावे असूनही प्रमाणपत्र बोगस का म्हणतात, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी यादरम्यान उपस्थित केला. सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून खोटे प्रयोग करून नुकसान करू नका, असेही त्यांनी म्हटले.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान