AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TRAI : तुमचा मोबाईल नंबर आता 11 अंकी होणार

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथरिटी ऑफ इंडिया (TRAI) मोबाईल नंबर 10 आकड्यांवरुन आता 11 आकडी (Trai increase mobile number digits) करण्याचा विचार करत आहे.

TRAI : तुमचा मोबाईल नंबर आता 11 अंकी होणार
| Edited By: | Updated on: Sep 22, 2019 | 12:52 PM
Share

नवी दिल्ली : टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथरिटी ऑफ इंडिया (TRAI) मोबाईल नंबर 10 आकड्यांवरुन आता 11 आकडी (Trai increase mobile number digits) करण्याचा विचार करत आहे. लवकरच TRAI कडून तुमचा मोबाईल नंबर 11 आकडी (Trai increase mobile number digits) करण्यात येईल. रिपोर्टनुसार, सिम कार्डच्या संख्येतही वाढ करण्याचा विचार केला जात आहे.

हे जर शक्य झालं तर मोबाईल नंबरमध्ये 10 ऐवजी 11 आकड्यांचा वापर केला जाईल. देशात टेलिकॉम कनेक्शनच्या (Telecom Connections) मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे 11 अंकी मोबाईल नंबर केले जाणार आहेत.

TRAI नुसार 2050 पर्यंत टेलिकॉम कनेक्शनच्या सर्व गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतात. याशिवाय 260 कोटी आकड्यांची गरज लागणार आहे. त्यामुळे ट्रायने मोबाईल नंबरच्या आकडे वाढवण्याचा निर्णय घेतला.

देशात सध्या 10 आकड्यांचे 210 कोटी कनेक्शन आहेत. जे 7, 8 आणि 9 नंबरने सुरु होतात. ट्रायने या मुद्द्यावरुन लोकांकडून त्यांची मतंही मागितली.

दरम्यान, 1993 आणि 2003 मध्ये TRAI ने मोबाईल नंबरचे विश्लेषण केले होते. TRAI नुसार कनेक्शनच्या मागणीत होत असलेल्या वाढीमुळे नंबर रिसोर्सेजला धोका होऊ शकतो. यासाठी TRAI ने मोबाईल नंबरचे आकडे वाढवण्याचा निर्णय घेतला. याशिवाय TRAI लँडलाईन आकड्यांचे अंकही 10 आकडी होऊ शकतात. तसेच डोंगलच्या कनेक्शनचे आकडे 13 आकडी होऊ शकतात.

अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.