.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकार देतय, दर महिन्याला ‘इतक्या’ लाख नोकऱ्या, रोजगाराची चिंताही मिठणार…

भारतातील तरुणांना रोजगारा चिंता आहे, त्यामुळे या गोष्टीचा संदर्भ देत ते म्हणाले की, त्यांना एकच गोष्ट, एकच मंत्र आठवला तर त्यांच्या मनात कधीही शंका येणार नाही.

मोदी सरकार देतय, दर महिन्याला 'इतक्या' लाख नोकऱ्या, रोजगाराची चिंताही मिठणार...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Nov 23, 2022 | 12:52 AM
Share

नवी दिल्लीः  भारतात सध्या केंद्र सरकारकडून दर महिन्याला सुमारे 16 लाख नोकऱ्या निर्माण करण्यात येत असल्याचा दावा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. केंद्रीय राखीव पोलीस दलाने अजमेरमध्ये आयोजित केलेल्या ‘रोजगार मेळाव्या’ च्या कार्यक्रमप्रसंगी वैष्णव बोलत होते. वैष्णव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘या सरकारमध्ये दरमहा सुमारे 16 लाख नोकऱ्या निर्माण होत आहेत आणि पारदर्शकता हीच या मोदी सरकारची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

जगभरातील आर्थिक संकटाच्या परिस्थितीतही भारत हा ऊर्जास्रोत म्हणूनच सगळ्यांसमोर उदयास आला असल्याचे सांगण्यात आले. नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट हा मंत्र तरुणांना अंगीकारण्याचे आवाहन करत ते म्हणाले की, जीवनात तेच लोक जिंकतात ज्यांनी आपल्या कर्तव्यात राष्ट्राला प्रथम स्थान दिले असं त्यांनी यावेळी मत व्यक्त केले.

आता भारतातील तरुणांना रोजगारा चिंता आहे, त्यामुळे या गोष्टीचा संदर्भ देत ते म्हणाले की, त्यांना एकच गोष्ट, एकच मंत्र आठवला तर त्यांच्या मनात कधीही शंका येणार नाही.

राष्ट्र प्रथम आणि ते नेहमीच प्रथम हा मंत्र असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जीवनाच्या विविध क्षेत्रांतून अनेक उदाहरणे घेता येतील, परंतु केवळ तेच लोक पुढे गेले, त्यांनाच समाधान आणि विजय मिळाला ज्यांनी आपल्या कर्तव्यात राष्ट्राला प्रथम स्थान दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री रोजगार मेळाव्याअंतर्गत 71,000 हून अधिक तरुणांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नियुक्ती पत्र देण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर