AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील असं एक गाव जिथे महिला फक्त गरोदर होण्यासाठीच येतात, गावातील पुरुषांना किती पैसे मिळतात ?

भारतामध्ये असं एक गाव आहे, जिथे महिला या फक्त गर्भधारणेसाठीच येतात. या महिला त्याबदल्यात या गावातील पुरुषांना पैसे देखील देतात. हे एकण्यासाठी विचित्र वाटेल, मात्र हे खरं आहे. परंतु तुम्ही कधी हा विचार केला आहे का? यामागे नेमकं कारण काय आहे?

भारतातील असं एक गाव जिथे महिला फक्त गरोदर होण्यासाठीच येतात, गावातील पुरुषांना किती पैसे मिळतात ?
PregnancyImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 17, 2026 | 9:01 PM
Share

भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. प्रत्येक जाती, धर्माच्या प्रथा परंपरा वेगळ्या आहेत. संस्कृती देखील वेगळी आहे. प्रत्येक राज्याची आपली एक वेगळी संस्कृती आहे. भारताला मोठा प्राचीन वारसा लाभला आहे. भारतामध्ये असंख्य पर्यटनस्थळं आहेत. ही पर्यटनस्थळं नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरली आहेत. भारतात दरवर्षी लाखो विदेशी पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. अनेक विदेशी पर्यटकांना भारतामधील संस्कृती भुरळ घालते, अनेक जण या संस्कृतीचा स्वीकार करतात. त्यातील काही जण तर भारतामध्येच कायमचं वास्तव्य करण्याचा निर्णय घेतात. अनेक जण तर असे आहेत, जे विदेशी नागरिक केवळ भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायचा म्हणून भारतात येतात.

दरम्यान जसं भारतातील संस्कृती ही इतर देशांपेक्षा युनिक आहे, तशीच इथली काही गाव देखील वेगळी आहेत. ही गावं आपल्या वेगळ्यापणामुळे चांगलीच चर्चेत आहेत. जसं की भारताच्या मध्य प्रदेश राज्यामध्ये एक गाव आहे. ज्याचं नाव शिवपुरी आहे. या गावात चक्क महिला लग्नासाठी करारावर मिळतात. त्यासाठी एक विशिष्ट भाडे करार केला जातो. हा भाडे करार 10 रुपयांपासून ते 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपवर केला जातो. या गावात विवाह इच्छूक तरुण दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

जसं शिवपुरी हे गाव भारतात प्रसिद्ध आहे, तसंच आणखी एक गाव भारतात प्रसिद्ध आहे. या गावाचं वैशिष्ट म्हणजे या गावात विदेशी महिला फक्त गर्भधारणेसाठी येतात. हे ऐकूण तुम्हाला थोडं विचित्र वाटेल मात्र हे खरं आहे. हे गाव लडाखमध्ये असून कारगिलपासून अवघ्या 70 किलोमीटर अंतरावर आहे. या गावाचं नाव आर्य व्हॅली आहे. या गावाचं वैशिष्ट म्हणजे इथे विदेशातील विषेत: युरोपातील महिला स्थानिक लोकांपासून गर्भधारणेसाठी येतात. त्याबदल्यात त्यांना या महिला पैसे देखील देतात.

नेमकं कारण काय?

या गावात ब्रोकपा जमातीचे लोक राहतात. या जमातीबद्दल असं म्हटलं जातं की हे लोक शुद्ध आर्य वंशाचे असून, ते अलेक्झांडर द ग्रेटच्या सैन्यांचे वंशज आहेत. आपल्या पोटी शुद्ध आर्य वशांचं मुलं जन्माला यावं अशी या महिलांची इच्छा असते. त्यामुळेच या महिला या गावात प्रेग्नन्सीसाठी येतात. येथील पुरुषांसोबतच्या संबंधांमधून त्या प्रेग्नंट होतात. त्या बदल्यात या महिला त्या पुरुषांना ते मागतील तेवढे पैसे देतात. दरवर्षी मोठ्या संख्येनं या महिला या गावात येत असतात.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!