AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

47 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारं गाणं, किशोर कुमार यांनी आधी नाकारलं, पण नंतर इतिहास घडवला

बॉलिवूडमधील 47 वर्षांपूर्वीच सर्वात सुपरहिट गाणं, ज्याला सुरुवातीला किशोर कुमार यांनी दिलेला नकार. मात्र, नंतर ठरलं प्रचंड लोकप्रिय. आजही प्रेक्षक त्याचे चाहते.

| Updated on: May 06, 2026 | 12:30 PM
Share
किशोर कुमार हे हिंदी चित्रपटसृष्टीतील असे नाव आहे की ज्यांचा आवाज ऐकताच आजही लोक जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात. त्यांच्या गायकीत अशी जादू होती की प्रत्येक वयोगटातील श्रोता त्यांच्याशी सहज जोडला जायचा.

किशोर कुमार हे हिंदी चित्रपटसृष्टीतील असे नाव आहे की ज्यांचा आवाज ऐकताच आजही लोक जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात. त्यांच्या गायकीत अशी जादू होती की प्रत्येक वयोगटातील श्रोता त्यांच्याशी सहज जोडला जायचा.

1 / 6
विशेष म्हणजे त्यांच्या निधनानंतर अनेक वर्षे उलटूनही त्यांची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. आजही त्यांची गाणी तितक्याच प्रेमाने ऐकली जातात. त्यांच्या आवाजातील साधेपणा आणि भावनांची खोली यामुळेच ते इतर गायकांपेक्षा वेगळे ठरले आणि त्यांना खऱ्या अर्थाने सुरांचा बादशाह म्हटले गेले.

विशेष म्हणजे त्यांच्या निधनानंतर अनेक वर्षे उलटूनही त्यांची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. आजही त्यांची गाणी तितक्याच प्रेमाने ऐकली जातात. त्यांच्या आवाजातील साधेपणा आणि भावनांची खोली यामुळेच ते इतर गायकांपेक्षा वेगळे ठरले आणि त्यांना खऱ्या अर्थाने सुरांचा बादशाह म्हटले गेले.

2 / 6
किशोर कुमार यांच्या कारकिर्दीत असे अनेक प्रसंग आले, जेव्हा त्यांनी काही गाणी गाण्यास नकार दिला. काही वेळा त्यांना वाटायचे की एखादे गाणे त्यांच्या शैलीशी जुळत नाही किंवा ते त्या मूडमध्ये नाहीत. मात्र, नंतर जेव्हा त्यांना आपली चूक लक्षात आली, तेव्हा त्यांनी तेच गाणे गाऊन इतिहास रचला.

किशोर कुमार यांच्या कारकिर्दीत असे अनेक प्रसंग आले, जेव्हा त्यांनी काही गाणी गाण्यास नकार दिला. काही वेळा त्यांना वाटायचे की एखादे गाणे त्यांच्या शैलीशी जुळत नाही किंवा ते त्या मूडमध्ये नाहीत. मात्र, नंतर जेव्हा त्यांना आपली चूक लक्षात आली, तेव्हा त्यांनी तेच गाणे गाऊन इतिहास रचला.

3 / 6
आपल्या चुका मान्य करून त्यातून सुधारणा करण्याची त्यांची वृत्तीच त्यांना अधिक महान बनवते. त्यामुळेच त्यांना चित्रपटसृष्टीत मोठा सन्मान मिळाला आणि आजही त्यांच्याबद्दल तितकीच आदराची भावना आहे.

आपल्या चुका मान्य करून त्यातून सुधारणा करण्याची त्यांची वृत्तीच त्यांना अधिक महान बनवते. त्यामुळेच त्यांना चित्रपटसृष्टीत मोठा सन्मान मिळाला आणि आजही त्यांच्याबद्दल तितकीच आदराची भावना आहे.

4 / 6
आपण ज्या गाण्याबद्दल बोलत आहोत, ते जवळपास 47 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले आहे आणि आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘आने वाला पल, जाने वाला है’ हे गाणे आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केले होते तर त्याचे बोल गुलजार यांनी लिहिले होते.

आपण ज्या गाण्याबद्दल बोलत आहोत, ते जवळपास 47 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले आहे आणि आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘आने वाला पल, जाने वाला है’ हे गाणे आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केले होते तर त्याचे बोल गुलजार यांनी लिहिले होते.

5 / 6
सुरुवातीला किशोर कुमार यांनी हे गाणे गाण्यास नकार दिला होता, कारण त्यांना वाटले की ते त्यांच्या शैलीशी सुसंगत नाही. मात्र, त्यांना समजावण्यात आले आणि अखेर त्यांनी हे गाणे रेकॉर्ड केले. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला आणि हे गाणे सुपरहिट झाले.

सुरुवातीला किशोर कुमार यांनी हे गाणे गाण्यास नकार दिला होता, कारण त्यांना वाटले की ते त्यांच्या शैलीशी सुसंगत नाही. मात्र, त्यांना समजावण्यात आले आणि अखेर त्यांनी हे गाणे रेकॉर्ड केले. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला आणि हे गाणे सुपरहिट झाले.

6 / 6
Follow Us
9 वर्षांच्या चिमुरडीवर सख्या आजोबाचीच वाईट नजर, 50 वर्षीय नराधमाच्या..
9 वर्षांच्या चिमुरडीवर सख्या आजोबाचीच वाईट नजर, 50 वर्षीय नराधमाच्या...
सत्तांतर होताच बंगालमध्ये बुलडोझर, भाजपने तृणमूलचं कार्यालय पाडलं?
सत्तांतर होताच बंगालमध्ये बुलडोझर, भाजपने तृणमूलचं कार्यालय पाडलं?.
तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, TVK ने सर्व 108 आमदार
तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, TVK ने सर्व 108 आमदार.
पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा ससपेन्स कायम, कलिंगड की गोल्डन अवर....
पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा ससपेन्स कायम, कलिंगड की गोल्डन अवर.....
'TMC चा पराभव नाहीच', उद्धव ठाकरेंचा ममता बॅनर्जींना कॉल, राऊतांनी...
'TMC चा पराभव नाहीच', उद्धव ठाकरेंचा ममता बॅनर्जींना कॉल, राऊतांनी....
सावधान...महाराष्ट्रात बोगस नवरीचा धुमाकूळ, आठ तरुणांशी लग्न करून ठकवलं
सावधान...महाराष्ट्रात बोगस नवरीचा धुमाकूळ, आठ तरुणांशी लग्न करून ठकवलं.
नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पोस्टमॉर्टेम अहवालातील धक्कादायक.....
नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पोस्टमॉर्टेम अहवालातील धक्कादायक......
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.