AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun Kapoor : मलायकासोबत ब्रेकअप, त्यानंतर अर्जुन कपूरला झाला एक गंभीर आजार

Arjun Kapoor : मलायका अरोरासोबत ब्रेकअप झाल्यानंतर आता अर्जुन कपूरने अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. एकटेपणा, डिप्रेशन तसच त्याला एक गंभीर आजार झालेला. त्याबद्दल सुद्ध अर्जुन कपूर बोलला आहे.

| Updated on: Nov 07, 2024 | 3:48 PM
Share
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा आता एकत्र नाहीयत. काही दिवसांपूर्वी एका इवेंटमध्ये अर्जुनने तो आता सिंगल असल्याच सांगितलं. एकप्रकारे त्याने ब्रेकअपच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केलं.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा आता एकत्र नाहीयत. काही दिवसांपूर्वी एका इवेंटमध्ये अर्जुनने तो आता सिंगल असल्याच सांगितलं. एकप्रकारे त्याने ब्रेकअपच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केलं.

1 / 5
आता हॉलिवूड रिपोर्टर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अर्जुनने ब्रेकअप, डिप्रेशन, फेलियर्स आणि ऑटोइम्युन डिसऑर्डरबद्दल तो बोललाय. 'सिंघम अगेन'मधल्या रोलवर तू कसं लक्ष केंद्रीत केलस असा प्रश्न त्याला विचारला. त्यावेळी ब्रेकअप आणि माइल्ड डिप्रेशन दोघांचा तो सामना करत होता.

आता हॉलिवूड रिपोर्टर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अर्जुनने ब्रेकअप, डिप्रेशन, फेलियर्स आणि ऑटोइम्युन डिसऑर्डरबद्दल तो बोललाय. 'सिंघम अगेन'मधल्या रोलवर तू कसं लक्ष केंद्रीत केलस असा प्रश्न त्याला विचारला. त्यावेळी ब्रेकअप आणि माइल्ड डिप्रेशन दोघांचा तो सामना करत होता.

2 / 5
डिप्रेशनचा सामना करण्यासाठी मी थेरेपीचा आधार घेतला. त्यावेळी त्याला समजलं की, त्याला ऑटोइम्युन डिसऑर्डर हाशिमोटो झालाय. हाशिमोटो आजार हा थायरॉयडच एक्सटेंशन आहे. या आजारात थायरॉयड ग्रंथीवर परिणाम होतो. यामुळ थकल्यासारख वाटतं. वजन वाढतं.

डिप्रेशनचा सामना करण्यासाठी मी थेरेपीचा आधार घेतला. त्यावेळी त्याला समजलं की, त्याला ऑटोइम्युन डिसऑर्डर हाशिमोटो झालाय. हाशिमोटो आजार हा थायरॉयडच एक्सटेंशन आहे. या आजारात थायरॉयड ग्रंथीवर परिणाम होतो. यामुळ थकल्यासारख वाटतं. वजन वाढतं.

3 / 5
अर्जुन कपूर एकटेपणाबद्दल सुद्धा बोलला. आईला गमावल्यानंतर मी आणि बहिण अंशुलाने एकटेपणाचा सामना केलाय. सुरुवातीला करियरमध्ये यश मिळालं. पण एकटेपणा जाणवायचा. तो यातून बाहेर निघाला.

अर्जुन कपूर एकटेपणाबद्दल सुद्धा बोलला. आईला गमावल्यानंतर मी आणि बहिण अंशुलाने एकटेपणाचा सामना केलाय. सुरुवातीला करियरमध्ये यश मिळालं. पण एकटेपणा जाणवायचा. तो यातून बाहेर निघाला.

4 / 5
जर, तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल, तर तुम्ही त्या बद्दल बोललं पाहिजे असं अर्जुन कपूरच मत आहे. सध्या सिंघम अगेन चित्रपटामुळे तो चर्चेत आहे. या फिल्ममध्ये अर्जुनने खलनायक रंगवला आहे.

जर, तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल, तर तुम्ही त्या बद्दल बोललं पाहिजे असं अर्जुन कपूरच मत आहे. सध्या सिंघम अगेन चित्रपटामुळे तो चर्चेत आहे. या फिल्ममध्ये अर्जुनने खलनायक रंगवला आहे.

5 / 5
Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.