AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | गर्दीतही एकटे वाटतयं ? स्वत: चा शोध घेण्यासाठी आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा

आचार्य चाणक्य यांनी जीवनातील प्रत्येक पैलू सांगितले आहेत. आचार्यांनी आपल्या धोरणांमध्ये वर्षापूर्वी ज्या गोष्टींचा उल्लेख केला होता त्या गोष्टी आजच्या जिवनातही लागू होतात.

| Updated on: Mar 29, 2022 | 9:25 AM
Share
आचार्य चाणक्य यांनी जीवनातील प्रत्येक पैलू सांगितले आहेत. आचार्यांनी आपल्या धोरणांमध्ये वर्षापूर्वी ज्या गोष्टींचा उल्लेख केला होता त्या गोष्टी आजच्या जिवनातही लागू होतात.

आचार्य चाणक्य यांनी जीवनातील प्रत्येक पैलू सांगितले आहेत. आचार्यांनी आपल्या धोरणांमध्ये वर्षापूर्वी ज्या गोष्टींचा उल्लेख केला होता त्या गोष्टी आजच्या जिवनातही लागू होतात.

1 / 6
आचार्यांच्या नीतीशास्त्र या ग्रंथात त्यांनी धर्म, समाज, राजकारण, पैसा इत्यादी सर्व विषयांबद्दल बरेच काही सांगितले आहे.आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या त्या 6 गोष्टी तुम्ही आयुष्यात लक्षात ठेवल्या तर आयुष्यातील कोणत्याही समस्येतून तुम्ही बाहेर पडू शकता.

आचार्यांच्या नीतीशास्त्र या ग्रंथात त्यांनी धर्म, समाज, राजकारण, पैसा इत्यादी सर्व विषयांबद्दल बरेच काही सांगितले आहे.आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या त्या 6 गोष्टी तुम्ही आयुष्यात लक्षात ठेवल्या तर आयुष्यातील कोणत्याही समस्येतून तुम्ही बाहेर पडू शकता.

2 / 6
भूतकाळाचे भूत तुमच्यावर हावी होऊन देवू नका - आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणात स्पष्टपणे नमूद केले आहे की जर तुम्हाला तुमच्या जीवनात सुख आणि शांती हवी असेल तर आयुष्यातून निघून गेलेली गोष्ट तुम्ही पूर्णपणे विसरली पाहीजे.

भूतकाळाचे भूत तुमच्यावर हावी होऊन देवू नका - आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणात स्पष्टपणे नमूद केले आहे की जर तुम्हाला तुमच्या जीवनात सुख आणि शांती हवी असेल तर आयुष्यातून निघून गेलेली गोष्ट तुम्ही पूर्णपणे विसरली पाहीजे.

3 / 6
वाईट मार्गाने पैसे कमवू नका - आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार जो कोणी चारित्र्य सोडून पैसा कमावतो तो जीवनात कधीही चांगले काम करत नाही. यातना सहन करून कमावलेले पैसे कधीही चांगला परिणाम देत नाहीत.

वाईट मार्गाने पैसे कमवू नका - आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार जो कोणी चारित्र्य सोडून पैसा कमावतो तो जीवनात कधीही चांगले काम करत नाही. यातना सहन करून कमावलेले पैसे कधीही चांगला परिणाम देत नाहीत.

4 / 6
दुष्टांपासून दूर राहण्याचे उपाय- रस्त्यावर पडलेले काटे टाळण्यासाठी पायात जोडे घालतो. याच प्रकारे दुष्ट लोकांना इतके लाजवा की ते तुमच्यापासून दूर जातील. जेणेकरून अशी माणसे आपल्या जवळ कधीच दिसू नयेत.

दुष्टांपासून दूर राहण्याचे उपाय- रस्त्यावर पडलेले काटे टाळण्यासाठी पायात जोडे घालतो. याच प्रकारे दुष्ट लोकांना इतके लाजवा की ते तुमच्यापासून दूर जातील. जेणेकरून अशी माणसे आपल्या जवळ कधीच दिसू नयेत.

5 / 6
पैसे जपून वापरा- आचार्य चाणक्य यांच्या मते,जे लोक स्वच्छता पाळात नाहीत अशा लोकांच्या आयुष्यात लक्ष्मी जास्त काळ टिकत नाही. जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी नांदते असे म्हटले जाते.(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

पैसे जपून वापरा- आचार्य चाणक्य यांच्या मते,जे लोक स्वच्छता पाळात नाहीत अशा लोकांच्या आयुष्यात लक्ष्मी जास्त काळ टिकत नाही. जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी नांदते असे म्हटले जाते.(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

6 / 6
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.