‘मन झालं बाजींद’मध्ये ऐकू येणार ‘सनई चौघडे’, कृष्णा आणि राया अडकणार लग्नाच्या बेडीत!
‘मन झालं बाजींद’ (Mann zaal Bajind) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेत कृष्णा आणि राया या प्रमुख व्यक्तिरेखांवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. आता या मालिकेत राया आणि कृष्णा यांची लग्नघटिका समीप आली आहे.
Non Stop LIVE Update
Most Read Stories