AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

40 डिग्री सेल्सीयस तापमानावर मात; आजोबांनी फुलवली नारळाची बाग

Solapur Coconut Farming : नारळ हे केवळ कोकण किनारपट्टी, समुद्र किनारीच येतात, त्यांना तसे पोषक वातावरण लागतं हा समज सोलापूरातील या आजोबांनी तज्ज्ञांच्या मदतीने मोडीत काढला. 40 डिग्री सेल्सीयस तापमानात त्यांनी नारळाची बाग फुलवली.

| Updated on: Feb 13, 2025 | 4:16 PM
Share
 नारळ हे केवळ कोकण किनारपट्टी, समुद्र किनारीच येतात, त्यांना तसे पोषक वातावरण लागतं या समजाला छेद मिळाला आहे. सोलापूरातील  60 वर्षीय आजोबांनी नारळाची बाग फुलवली आहे. त्यांचे पंचक्रोशीतच नाही तर राज्यात कौतुक होत आहे.

नारळ हे केवळ कोकण किनारपट्टी, समुद्र किनारीच येतात, त्यांना तसे पोषक वातावरण लागतं या समजाला छेद मिळाला आहे. सोलापूरातील 60 वर्षीय आजोबांनी नारळाची बाग फुलवली आहे. त्यांचे पंचक्रोशीतच नाही तर राज्यात कौतुक होत आहे.

1 / 6
अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी नारळाच्या बागेतून उत्पन्नाची ठोस हमी मिळतेय एका झाडाला 200 नारळ लागत असल्याने शहाळे म्हणून मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी नारळाच्या बागेतून उत्पन्नाची ठोस हमी मिळतेय एका झाडाला 200 नारळ लागत असल्याने शहाळे म्हणून मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

2 / 6
सोलापूर जिल्ह्यातील करुल येथील शेतकरी विष्णू तुकाराम ननवरे यांनी तज्ज्ञांच्या मदतीने हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. नारळाच्या या बुटक्या जातीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील करुल येथील शेतकरी विष्णू तुकाराम ननवरे यांनी तज्ज्ञांच्या मदतीने हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. नारळाच्या या बुटक्या जातीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

3 / 6
ही नारळ तुम्ही अगदी हाताने तोडू शकता. या झाडाला भरपूर नारळ येतात. या झाडांची उंची अगदी कमी असल्याने तोडणीला अडचण येत नाही. नारळ हे शरीरासाठी अमृत असल्याने त्याची हातोहात विक्री होते.

ही नारळ तुम्ही अगदी हाताने तोडू शकता. या झाडाला भरपूर नारळ येतात. या झाडांची उंची अगदी कमी असल्याने तोडणीला अडचण येत नाही. नारळ हे शरीरासाठी अमृत असल्याने त्याची हातोहात विक्री होते.

4 / 6
विष्णू ननवरे यांनी तीन एकर शेतीपैकी एक एकर जमिनीवर नारळ बाग तयार केली. 40 अंश सेल्सिअस तापमान असताना या झाडांना भरपूर नारळ दिसत आहेत.

विष्णू ननवरे यांनी तीन एकर शेतीपैकी एक एकर जमिनीवर नारळ बाग तयार केली. 40 अंश सेल्सिअस तापमान असताना या झाडांना भरपूर नारळ दिसत आहेत.

5 / 6
30 रुपये दराप्रमाणे एका झाडापासून जवळपास 5 ते 6 हजारांचा फायदा होतो. तर 100 झाडे वर्षाकाठी 50 ते 60 हजारांचे उत्पादन देतात. तर 500 झाडे एकरी 5 ते 6  लाखांचे उत्पादन देतात.

30 रुपये दराप्रमाणे एका झाडापासून जवळपास 5 ते 6 हजारांचा फायदा होतो. तर 100 झाडे वर्षाकाठी 50 ते 60 हजारांचे उत्पादन देतात. तर 500 झाडे एकरी 5 ते 6 लाखांचे उत्पादन देतात.

6 / 6
Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.