AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

40 डिग्री सेल्सीयस तापमानावर मात; आजोबांनी फुलवली नारळाची बाग

Solapur Coconut Farming : नारळ हे केवळ कोकण किनारपट्टी, समुद्र किनारीच येतात, त्यांना तसे पोषक वातावरण लागतं हा समज सोलापूरातील या आजोबांनी तज्ज्ञांच्या मदतीने मोडीत काढला. 40 डिग्री सेल्सीयस तापमानात त्यांनी नारळाची बाग फुलवली.

| Updated on: Feb 13, 2025 | 4:16 PM
Share
 नारळ हे केवळ कोकण किनारपट्टी, समुद्र किनारीच येतात, त्यांना तसे पोषक वातावरण लागतं या समजाला छेद मिळाला आहे. सोलापूरातील  60 वर्षीय आजोबांनी नारळाची बाग फुलवली आहे. त्यांचे पंचक्रोशीतच नाही तर राज्यात कौतुक होत आहे.

नारळ हे केवळ कोकण किनारपट्टी, समुद्र किनारीच येतात, त्यांना तसे पोषक वातावरण लागतं या समजाला छेद मिळाला आहे. सोलापूरातील 60 वर्षीय आजोबांनी नारळाची बाग फुलवली आहे. त्यांचे पंचक्रोशीतच नाही तर राज्यात कौतुक होत आहे.

1 / 6
अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी नारळाच्या बागेतून उत्पन्नाची ठोस हमी मिळतेय एका झाडाला 200 नारळ लागत असल्याने शहाळे म्हणून मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी नारळाच्या बागेतून उत्पन्नाची ठोस हमी मिळतेय एका झाडाला 200 नारळ लागत असल्याने शहाळे म्हणून मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

2 / 6
सोलापूर जिल्ह्यातील करुल येथील शेतकरी विष्णू तुकाराम ननवरे यांनी तज्ज्ञांच्या मदतीने हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. नारळाच्या या बुटक्या जातीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील करुल येथील शेतकरी विष्णू तुकाराम ननवरे यांनी तज्ज्ञांच्या मदतीने हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. नारळाच्या या बुटक्या जातीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

3 / 6
ही नारळ तुम्ही अगदी हाताने तोडू शकता. या झाडाला भरपूर नारळ येतात. या झाडांची उंची अगदी कमी असल्याने तोडणीला अडचण येत नाही. नारळ हे शरीरासाठी अमृत असल्याने त्याची हातोहात विक्री होते.

ही नारळ तुम्ही अगदी हाताने तोडू शकता. या झाडाला भरपूर नारळ येतात. या झाडांची उंची अगदी कमी असल्याने तोडणीला अडचण येत नाही. नारळ हे शरीरासाठी अमृत असल्याने त्याची हातोहात विक्री होते.

4 / 6
विष्णू ननवरे यांनी तीन एकर शेतीपैकी एक एकर जमिनीवर नारळ बाग तयार केली. 40 अंश सेल्सिअस तापमान असताना या झाडांना भरपूर नारळ दिसत आहेत.

विष्णू ननवरे यांनी तीन एकर शेतीपैकी एक एकर जमिनीवर नारळ बाग तयार केली. 40 अंश सेल्सिअस तापमान असताना या झाडांना भरपूर नारळ दिसत आहेत.

5 / 6
30 रुपये दराप्रमाणे एका झाडापासून जवळपास 5 ते 6 हजारांचा फायदा होतो. तर 100 झाडे वर्षाकाठी 50 ते 60 हजारांचे उत्पादन देतात. तर 500 झाडे एकरी 5 ते 6  लाखांचे उत्पादन देतात.

30 रुपये दराप्रमाणे एका झाडापासून जवळपास 5 ते 6 हजारांचा फायदा होतो. तर 100 झाडे वर्षाकाठी 50 ते 60 हजारांचे उत्पादन देतात. तर 500 झाडे एकरी 5 ते 6 लाखांचे उत्पादन देतात.

6 / 6
Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.