AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

40 डिग्री सेल्सीयस तापमानावर मात; आजोबांनी फुलवली नारळाची बाग

Solapur Coconut Farming : नारळ हे केवळ कोकण किनारपट्टी, समुद्र किनारीच येतात, त्यांना तसे पोषक वातावरण लागतं हा समज सोलापूरातील या आजोबांनी तज्ज्ञांच्या मदतीने मोडीत काढला. 40 डिग्री सेल्सीयस तापमानात त्यांनी नारळाची बाग फुलवली.

| Updated on: Feb 13, 2025 | 4:16 PM
Share
 नारळ हे केवळ कोकण किनारपट्टी, समुद्र किनारीच येतात, त्यांना तसे पोषक वातावरण लागतं या समजाला छेद मिळाला आहे. सोलापूरातील  60 वर्षीय आजोबांनी नारळाची बाग फुलवली आहे. त्यांचे पंचक्रोशीतच नाही तर राज्यात कौतुक होत आहे.

नारळ हे केवळ कोकण किनारपट्टी, समुद्र किनारीच येतात, त्यांना तसे पोषक वातावरण लागतं या समजाला छेद मिळाला आहे. सोलापूरातील 60 वर्षीय आजोबांनी नारळाची बाग फुलवली आहे. त्यांचे पंचक्रोशीतच नाही तर राज्यात कौतुक होत आहे.

1 / 6
अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी नारळाच्या बागेतून उत्पन्नाची ठोस हमी मिळतेय एका झाडाला 200 नारळ लागत असल्याने शहाळे म्हणून मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी नारळाच्या बागेतून उत्पन्नाची ठोस हमी मिळतेय एका झाडाला 200 नारळ लागत असल्याने शहाळे म्हणून मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

2 / 6
सोलापूर जिल्ह्यातील करुल येथील शेतकरी विष्णू तुकाराम ननवरे यांनी तज्ज्ञांच्या मदतीने हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. नारळाच्या या बुटक्या जातीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील करुल येथील शेतकरी विष्णू तुकाराम ननवरे यांनी तज्ज्ञांच्या मदतीने हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. नारळाच्या या बुटक्या जातीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

3 / 6
ही नारळ तुम्ही अगदी हाताने तोडू शकता. या झाडाला भरपूर नारळ येतात. या झाडांची उंची अगदी कमी असल्याने तोडणीला अडचण येत नाही. नारळ हे शरीरासाठी अमृत असल्याने त्याची हातोहात विक्री होते.

ही नारळ तुम्ही अगदी हाताने तोडू शकता. या झाडाला भरपूर नारळ येतात. या झाडांची उंची अगदी कमी असल्याने तोडणीला अडचण येत नाही. नारळ हे शरीरासाठी अमृत असल्याने त्याची हातोहात विक्री होते.

4 / 6
विष्णू ननवरे यांनी तीन एकर शेतीपैकी एक एकर जमिनीवर नारळ बाग तयार केली. 40 अंश सेल्सिअस तापमान असताना या झाडांना भरपूर नारळ दिसत आहेत.

विष्णू ननवरे यांनी तीन एकर शेतीपैकी एक एकर जमिनीवर नारळ बाग तयार केली. 40 अंश सेल्सिअस तापमान असताना या झाडांना भरपूर नारळ दिसत आहेत.

5 / 6
30 रुपये दराप्रमाणे एका झाडापासून जवळपास 5 ते 6 हजारांचा फायदा होतो. तर 100 झाडे वर्षाकाठी 50 ते 60 हजारांचे उत्पादन देतात. तर 500 झाडे एकरी 5 ते 6  लाखांचे उत्पादन देतात.

30 रुपये दराप्रमाणे एका झाडापासून जवळपास 5 ते 6 हजारांचा फायदा होतो. तर 100 झाडे वर्षाकाठी 50 ते 60 हजारांचे उत्पादन देतात. तर 500 झाडे एकरी 5 ते 6 लाखांचे उत्पादन देतात.

6 / 6
Follow Us
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?