Photo Gallery : बीडात यंदाच्या हंगामात 400 एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्यांच्या काळजाचं पाणी-पाणी
बीड : यंदा विक्रमी गाळपापेक्षा फडातच ऊस किती जळाला याची चर्चा अधिक रंगू लागलेली आहे. कारण अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम असताना शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आगीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. ऑक्टोंबरपासून आतापर्यंत एकट्या बीड जिल्ह्यात तब्बल 400 एकरावरील ऊस जळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे तर नुकसान झालेच आहे पण अजूनही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम आहे.मराठवाड्यासारख्या विभागातही ऊसाचे क्षेत्र वाढल्याने ही परस्थिती ओढावलेली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

रस्त्यावर पडलेलं नाणं सापडलं तर कसले संकेत? जाणून घ्या

पार्ट्नरला मिठी मारल्यामुळे शरीरात कुठले हॉर्मोन रिलीज होतात, त्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

अदानीकडून मोठी ऑर्डर, रेल्वेचा सुसाट हा शेअर

किन्नरांची ती अंतिम यात्रा? तुमच्या मनातील प्रश्नाला उत्तर काय?

किन्नरांची प्रेतयात्रा कधीच का पाहू नये? जगतगुरु हिमांगी सखींनी सांगितलं त्यामागचं रहस्य

मलायकाच्या बॉसी लूकवर चाहते घायाळ, फोटो व्हायरल