Photo Gallery : बीडात यंदाच्या हंगामात 400 एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्यांच्या काळजाचं पाणी-पाणी
बीड : यंदा विक्रमी गाळपापेक्षा फडातच ऊस किती जळाला याची चर्चा अधिक रंगू लागलेली आहे. कारण अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम असताना शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आगीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. ऑक्टोंबरपासून आतापर्यंत एकट्या बीड जिल्ह्यात तब्बल 400 एकरावरील ऊस जळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे तर नुकसान झालेच आहे पण अजूनही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम आहे.मराठवाड्यासारख्या विभागातही ऊसाचे क्षेत्र वाढल्याने ही परस्थिती ओढावलेली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
एका महिन्यात TMKOC मधून किती कमावतात बबीताजी
Jio चा 48 रुपयांचा रिचार्ज, मिळतील खूप सारे गेम आणि डेटा...
रात्री डास झोपू देत नाहीत? हे उपाय करा
महाराष्ट्राची नवीन नॅशनल क्रश, अभिनेत्रीचं सौंदर्य पाहूनच सर्व घायाळ
आई गं..किती सुंदर, सिल्वरसाडीमधील ही अभिनेत्री कोण?
स्वर्गाहून सुंदर आहेत कर्नाटकातील ही 5 सुंदर हिल स्टेशन
