Photo Gallery : बीडात यंदाच्या हंगामात 400 एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्यांच्या काळजाचं पाणी-पाणी
बीड : यंदा विक्रमी गाळपापेक्षा फडातच ऊस किती जळाला याची चर्चा अधिक रंगू लागलेली आहे. कारण अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम असताना शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आगीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. ऑक्टोंबरपासून आतापर्यंत एकट्या बीड जिल्ह्यात तब्बल 400 एकरावरील ऊस जळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे तर नुकसान झालेच आहे पण अजूनही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम आहे.मराठवाड्यासारख्या विभागातही ऊसाचे क्षेत्र वाढल्याने ही परस्थिती ओढावलेली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
IPL : आयपीएल पदार्पणात सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
पायात दिसली ही लक्षणे तर समजा लिव्हरचे फंक्शन नीट नाही...
हाय ब्लड शुगरच्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका
धोनीच म्हणजे सीएसके, यलो आर्मी थालाशिवाय अपूर्ण, पाहा आकडे
AC लावल्यावर कार अॅव्हरेज देत नाही? ही ट्रीक वापरुन पाहा
GK: सगळ्यात जास्त कोळसा कोणत्या देशाकडे?
