Photo Gallery : बीडात यंदाच्या हंगामात 400 एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्यांच्या काळजाचं पाणी-पाणी
बीड : यंदा विक्रमी गाळपापेक्षा फडातच ऊस किती जळाला याची चर्चा अधिक रंगू लागलेली आहे. कारण अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम असताना शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आगीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. ऑक्टोंबरपासून आतापर्यंत एकट्या बीड जिल्ह्यात तब्बल 400 एकरावरील ऊस जळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे तर नुकसान झालेच आहे पण अजूनही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम आहे.मराठवाड्यासारख्या विभागातही ऊसाचे क्षेत्र वाढल्याने ही परस्थिती ओढावलेली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
पलक तिवारीचा हटके लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
मराठी अभिनेत्रीचं गुपचूप मरीन ड्राईव्हवर फोटोशूट, चाहते म्हणाले- फोटो कुणी काढले
GK : भारतातील कोणत्या राज्याला 'कॉफी कॅपिटल' म्हणतात ?
BP आणि डायबिटीजच्या रुग्णांनो या डाळींचा आहारात समावेश कराच
एके काळी उंदरालाही घाबरायचे रशियन प्रेसिडन्ट पुतीन !
जॅकलिन फर्नांडीसच्या घायाळ अदांवर खिळ्ल्या चाहत्यांच्या नजरा
