AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने पाकिस्तानला किती रुपये कर्ज दिलं, नेमकं कशावर जगतो? सत्य काय?

पाकिस्तानमध्ये गरिबीचे प्रमाण फार जास्त आहे. पाकिस्तान आपला विकास व्हावा यासाठी कर्ज घेतो. भारताने पाकिस्तानला कर्ज दिलेले आहे का? हे जाणून घेऊ या...

| Updated on: Dec 29, 2025 | 9:13 PM
Share
भारत आणि पाकिस्तान यांच्यात बऱ्याच वर्षांपासूनचं शत्रूत्त्व आहे. दोन्ही देशांमध्ये अनेकदा युद्ध झालेले आहे. विशेष म्हणजे अनेकवेळे नाचक्की होऊनही पाकिस्तान भारताविरोधात कुरापती करतच असतो. पाकिस्तानमध्ये सध्या अनेक मोठे प्रश्न आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात बऱ्याच वर्षांपासूनचं शत्रूत्त्व आहे. दोन्ही देशांमध्ये अनेकदा युद्ध झालेले आहे. विशेष म्हणजे अनेकवेळे नाचक्की होऊनही पाकिस्तान भारताविरोधात कुरापती करतच असतो. पाकिस्तानमध्ये सध्या अनेक मोठे प्रश्न आहेत.

1 / 5
 गरिबी, भूकबळी कमी करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करतो. पाकिस्तान कर्जात बुडालेला आहे. परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला अनेकदा कर्ज दिलेले आहे. तरीदेखील पाकिस्तानतील परिस्थिती अद्याप बदललेली नाही.

गरिबी, भूकबळी कमी करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करतो. पाकिस्तान कर्जात बुडालेला आहे. परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला अनेकदा कर्ज दिलेले आहे. तरीदेखील पाकिस्तानतील परिस्थिती अद्याप बदललेली नाही.

2 / 5
असे असतानाच आता भारताने पाकिस्तानला कर्च दिलेले आहे का? असे विचारले जात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानने याआधी पाकिस्तावर कडक ताशेरे ओढलेले आहेत. पाकिस्तानातील भ्रष्टाचार आणि कमकुवत प्रशासनाची नाणेनिधीने टीका केलेली आहे.

असे असतानाच आता भारताने पाकिस्तानला कर्च दिलेले आहे का? असे विचारले जात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानने याआधी पाकिस्तावर कडक ताशेरे ओढलेले आहेत. पाकिस्तानातील भ्रष्टाचार आणि कमकुवत प्रशासनाची नाणेनिधीने टीका केलेली आहे.

3 / 5
असे असूनही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला 1.29 अब्ज डॉलर्सचे नवीन कर्ज मंजूर केले आहे. असे असतानाच भारताने पाकिस्तानला कर्ज दिलेले आहे का? या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारत पाकिस्तानला कोणत्याही प्रकारची मदत करत नाही.

असे असूनही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला 1.29 अब्ज डॉलर्सचे नवीन कर्ज मंजूर केले आहे. असे असतानाच भारताने पाकिस्तानला कर्ज दिलेले आहे का? या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारत पाकिस्तानला कोणत्याही प्रकारची मदत करत नाही.

4 / 5
भारत पाकिस्तानला आर्थिक मदत केलेली नाही. भारताने पाकिस्तनला कोणतीही कर्ज दिलेले नाही. दरम्यान, पाकिस्तान आपली स्थिती बदलावी, विकास व्हावा, कर्ज कमी व्हावे यासाठई प्रयत्न करतो. परंतु अद्याप या देशाला त्यात फारशे यश मिळालेले नाही.

भारत पाकिस्तानला आर्थिक मदत केलेली नाही. भारताने पाकिस्तनला कोणतीही कर्ज दिलेले नाही. दरम्यान, पाकिस्तान आपली स्थिती बदलावी, विकास व्हावा, कर्ज कमी व्हावे यासाठई प्रयत्न करतो. परंतु अद्याप या देशाला त्यात फारशे यश मिळालेले नाही.

5 / 5
Follow Us
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा....
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन.
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल.
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन.
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट....
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय.....
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी...
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले.....
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री...
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री....