AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने पाकिस्तानला किती रुपये कर्ज दिलं, नेमकं कशावर जगतो? सत्य काय?

पाकिस्तानमध्ये गरिबीचे प्रमाण फार जास्त आहे. पाकिस्तान आपला विकास व्हावा यासाठी कर्ज घेतो. भारताने पाकिस्तानला कर्ज दिलेले आहे का? हे जाणून घेऊ या...

| Updated on: Dec 29, 2025 | 9:13 PM
Share
भारत आणि पाकिस्तान यांच्यात बऱ्याच वर्षांपासूनचं शत्रूत्त्व आहे. दोन्ही देशांमध्ये अनेकदा युद्ध झालेले आहे. विशेष म्हणजे अनेकवेळे नाचक्की होऊनही पाकिस्तान भारताविरोधात कुरापती करतच असतो. पाकिस्तानमध्ये सध्या अनेक मोठे प्रश्न आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात बऱ्याच वर्षांपासूनचं शत्रूत्त्व आहे. दोन्ही देशांमध्ये अनेकदा युद्ध झालेले आहे. विशेष म्हणजे अनेकवेळे नाचक्की होऊनही पाकिस्तान भारताविरोधात कुरापती करतच असतो. पाकिस्तानमध्ये सध्या अनेक मोठे प्रश्न आहेत.

1 / 5
 गरिबी, भूकबळी कमी करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करतो. पाकिस्तान कर्जात बुडालेला आहे. परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला अनेकदा कर्ज दिलेले आहे. तरीदेखील पाकिस्तानतील परिस्थिती अद्याप बदललेली नाही.

गरिबी, भूकबळी कमी करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करतो. पाकिस्तान कर्जात बुडालेला आहे. परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला अनेकदा कर्ज दिलेले आहे. तरीदेखील पाकिस्तानतील परिस्थिती अद्याप बदललेली नाही.

2 / 5
असे असतानाच आता भारताने पाकिस्तानला कर्च दिलेले आहे का? असे विचारले जात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानने याआधी पाकिस्तावर कडक ताशेरे ओढलेले आहेत. पाकिस्तानातील भ्रष्टाचार आणि कमकुवत प्रशासनाची नाणेनिधीने टीका केलेली आहे.

असे असतानाच आता भारताने पाकिस्तानला कर्च दिलेले आहे का? असे विचारले जात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानने याआधी पाकिस्तावर कडक ताशेरे ओढलेले आहेत. पाकिस्तानातील भ्रष्टाचार आणि कमकुवत प्रशासनाची नाणेनिधीने टीका केलेली आहे.

3 / 5
असे असूनही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला 1.29 अब्ज डॉलर्सचे नवीन कर्ज मंजूर केले आहे. असे असतानाच भारताने पाकिस्तानला कर्ज दिलेले आहे का? या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारत पाकिस्तानला कोणत्याही प्रकारची मदत करत नाही.

असे असूनही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला 1.29 अब्ज डॉलर्सचे नवीन कर्ज मंजूर केले आहे. असे असतानाच भारताने पाकिस्तानला कर्ज दिलेले आहे का? या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारत पाकिस्तानला कोणत्याही प्रकारची मदत करत नाही.

4 / 5
भारत पाकिस्तानला आर्थिक मदत केलेली नाही. भारताने पाकिस्तनला कोणतीही कर्ज दिलेले नाही. दरम्यान, पाकिस्तान आपली स्थिती बदलावी, विकास व्हावा, कर्ज कमी व्हावे यासाठई प्रयत्न करतो. परंतु अद्याप या देशाला त्यात फारशे यश मिळालेले नाही.

भारत पाकिस्तानला आर्थिक मदत केलेली नाही. भारताने पाकिस्तनला कोणतीही कर्ज दिलेले नाही. दरम्यान, पाकिस्तान आपली स्थिती बदलावी, विकास व्हावा, कर्ज कमी व्हावे यासाठई प्रयत्न करतो. परंतु अद्याप या देशाला त्यात फारशे यश मिळालेले नाही.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...