AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malaika- Arjun : आता! अभिनेत्री मलायका व अर्जुन कपूरही लग्न करणार

अभिनेता रणबीर कपूर व आलिया भट्टच्या लग्नानंतर आता मलायका व अर्जुनच्या लग्नाविषयीही चाहत्यांकडून विचारणा केली जात आहे. चाहत्यांच्या या प्रश्नालाही मलायिकानेही उत्तर दिले आहे.

| Updated on: May 05, 2022 | 4:26 PM
Share
अभिनेत्री  मलायका अरोरा  व अभिनेता अर्जुन कपूरची  स्ट्रॉंग लव्हस्टोरी आता कुणापासूनही  लपवून राहिलेली नाही.  ते दोघांनी  वेळोवेळी एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करताना बिचकत नाहीत.

अभिनेत्री मलायका अरोरा व अभिनेता अर्जुन कपूरची स्ट्रॉंग लव्हस्टोरी आता कुणापासूनही लपवून राहिलेली नाही. ते दोघांनी वेळोवेळी एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करताना बिचकत नाहीत.

1 / 4
अनेकदा सोशल मीडियातून ते आपले हॉट अँड ग्लॅमरस  फोटो शेअर करत आपले प्रेम व्यक्त करत असतात. काही दिवसांपूर्वी  मलायकाला  रस्ते अपघाताला   सामोरे जावे लागले. त्यातून  ती बरी झाली आहे.

अनेकदा सोशल मीडियातून ते आपले हॉट अँड ग्लॅमरस फोटो शेअर करत आपले प्रेम व्यक्त करत असतात. काही दिवसांपूर्वी मलायकाला रस्ते अपघाताला सामोरे जावे लागले. त्यातून ती बरी झाली आहे.

2 / 4
 अभिनेता रणबीर कपूर व आलिया भट्टच्या लग्नानंतर आता  मलायका व  अर्जुनच्या  लग्नाविषयीही चाहत्यांकडून विचारणा केली जात आहे. चाहत्यांच्या या प्रश्नालाही  मलायिकानेही उत्तर दिले आहे.

अभिनेता रणबीर कपूर व आलिया भट्टच्या लग्नानंतर आता मलायका व अर्जुनच्या लग्नाविषयीही चाहत्यांकडून विचारणा केली जात आहे. चाहत्यांच्या या प्रश्नालाही मलायिकानेही उत्तर दिले आहे.

3 / 4
 इकॉनॉमिक्स टाइम्सला दिलेल्या  मुलाखतीत  मलायकाने आपल्या  लग्नाबद्दलचा खुलासा केला आहे. त्यामध्ये ती म्हणाली कि प्रत्येक नात्याची एक प्रक्रिया असते .त्याच्या नियोजन असते.  पुढे काय आणि पुढे कुठे . यासर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आम्हाला माहित आहे की एकत्रित भविष्य हवे आहे.जरा तुम्ही अशा नातेसंबंधात असाल जिथे तुम्ही अजूनही गोष्टी शोधत आहात आणि म्हणत आहात, 'अरे, मी मला माहीत नाही. मात्र नात्यात मी  तिथेच उभी नाही, ते  नाते माझ्यासाठी  खूप महत्त्वाचे व पवित्र  आहे.

इकॉनॉमिक्स टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मलायकाने आपल्या लग्नाबद्दलचा खुलासा केला आहे. त्यामध्ये ती म्हणाली कि प्रत्येक नात्याची एक प्रक्रिया असते .त्याच्या नियोजन असते. पुढे काय आणि पुढे कुठे . यासर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आम्हाला माहित आहे की एकत्रित भविष्य हवे आहे.जरा तुम्ही अशा नातेसंबंधात असाल जिथे तुम्ही अजूनही गोष्टी शोधत आहात आणि म्हणत आहात, 'अरे, मी मला माहीत नाही. मात्र नात्यात मी तिथेच उभी नाही, ते नाते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे व पवित्र आहे.

4 / 4
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.