AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपिल शर्मा ते राम कपूर.. या सेलिब्रिटींच्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांनाच केलं चकीत!

टेलिव्हिजनवरील काही सेलिब्रिटींच्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांनाच चकीत केलंय. राम कपूर, कपिल शर्मा, शहनाज गिल यांसारख्या कलाकारांनी त्यांचं वजन कमी केलंय आणि एका नव्या लूकमध्ये ते प्रेक्षकांसमोर आले आहेत.

| Updated on: Jul 31, 2025 | 9:56 AM
Share
कपिल शर्मापासून ते शहनाज गिलपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी कडक शिस्तीचं पालन करत, डाएट करत आणि जीवनशैलीत महत्त्वपूर्ण बदल करत स्वत:ला पूर्णपणे बदललं आहे. हे सहा सेलिब्रिटी स्टार्स कोणकोणते आहेत, ते पाहुयात..

कपिल शर्मापासून ते शहनाज गिलपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी कडक शिस्तीचं पालन करत, डाएट करत आणि जीवनशैलीत महत्त्वपूर्ण बदल करत स्वत:ला पूर्णपणे बदललं आहे. हे सहा सेलिब्रिटी स्टार्स कोणकोणते आहेत, ते पाहुयात..

1 / 7
कॉमेडियन भारती सिंगने तिचं वजन 91 किलोंवरून थेट 76 किलोंवर कमी केलं आहे. यासाठी संध्याकाळी 7 वाजल्यानंतर ती काहीही खात नाही. शिवाय अधूनमधून उपवाससुद्धा करते. तिच्या खाण्यापिण्याच्या वेळा निश्चित आहेत. आनंदी राहा, जेवणाचा आनंद घ्या आणि निरोगी राहा, हा तिचा खास मंत्र आहे.

कॉमेडियन भारती सिंगने तिचं वजन 91 किलोंवरून थेट 76 किलोंवर कमी केलं आहे. यासाठी संध्याकाळी 7 वाजल्यानंतर ती काहीही खात नाही. शिवाय अधूनमधून उपवाससुद्धा करते. तिच्या खाण्यापिण्याच्या वेळा निश्चित आहेत. आनंदी राहा, जेवणाचा आनंद घ्या आणि निरोगी राहा, हा तिचा खास मंत्र आहे.

2 / 7
'बडे अच्छे लगते है' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता राम कपूरने कोणत्याही शॉर्टकटशिवाय वजन कमी केलं आहे. एकेकाळी स्थूल दिसणाऱ्या रामने आता त्याचं वजन 55 किलोंवर आणलं आहे. यामागचं रहस्य म्हणजे पूरक आहार, उपवास आणि प्रचंड मानसिक शक्ती.

'बडे अच्छे लगते है' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता राम कपूरने कोणत्याही शॉर्टकटशिवाय वजन कमी केलं आहे. एकेकाळी स्थूल दिसणाऱ्या रामने आता त्याचं वजन 55 किलोंवर आणलं आहे. यामागचं रहस्य म्हणजे पूरक आहार, उपवास आणि प्रचंड मानसिक शक्ती.

3 / 7
'बिग बॉस' फेम अभिनेत्री शिल्पा शिरोडकनेही फक्त तीन महिन्यांत 13 किलो वजन कमी केलं आहे. तिने दिवसातून फक्त एक वेळ जेवण्याची म्हणजे दिवसातून एकदाच खाण्याची दिनचर्या स्वीकारली होती.

'बिग बॉस' फेम अभिनेत्री शिल्पा शिरोडकनेही फक्त तीन महिन्यांत 13 किलो वजन कमी केलं आहे. तिने दिवसातून फक्त एक वेळ जेवण्याची म्हणजे दिवसातून एकदाच खाण्याची दिनचर्या स्वीकारली होती.

4 / 7
कॉमेडियन कपिल शर्माच्या ट्रान्सफॉर्मेशननेही सर्वांना थक्क केलंय. कपिल आता पूर्वीपेक्षा अधिक फिट आणि तंदुरुस्त दिसतोय. त्याने अवघ्या 63 दिवसांत 11 किलो वजन कमी केलं आहे. आगामी चित्रपटासाठी त्याने स्वत:मध्ये हा बदल केला आहे.

कॉमेडियन कपिल शर्माच्या ट्रान्सफॉर्मेशननेही सर्वांना थक्क केलंय. कपिल आता पूर्वीपेक्षा अधिक फिट आणि तंदुरुस्त दिसतोय. त्याने अवघ्या 63 दिवसांत 11 किलो वजन कमी केलं आहे. आगामी चित्रपटासाठी त्याने स्वत:मध्ये हा बदल केला आहे.

5 / 7
शहनाज गिल- 'बिग बॉस' फेम अभिनेत्री शहनाज गिलने हळदीचं पेय, प्रथिनेयुक्त जेवण आणि रात्रीचं लवकर जेवण यांसारख्या निरोगी दिनचर्येचं पालन करून वजन कमी केलं आहे.

शहनाज गिल- 'बिग बॉस' फेम अभिनेत्री शहनाज गिलने हळदीचं पेय, प्रथिनेयुक्त जेवण आणि रात्रीचं लवकर जेवण यांसारख्या निरोगी दिनचर्येचं पालन करून वजन कमी केलं आहे.

6 / 7
फराह खान- कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानला खाण्यापिण्याची खूप आवड आहे. खवय्यी असूनही ती आता दिवसातून फक्त दोनदाच जेवते. अधूनमधून उपवासही करते आणि रात्रीचं लवकर जेवते. तिने तिचा आहात संतुलित ठेवला आहे.

फराह खान- कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानला खाण्यापिण्याची खूप आवड आहे. खवय्यी असूनही ती आता दिवसातून फक्त दोनदाच जेवते. अधूनमधून उपवासही करते आणि रात्रीचं लवकर जेवते. तिने तिचा आहात संतुलित ठेवला आहे.

7 / 7
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.