AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SIP Investment : एसआयपी करताना या चुकीमुळे भयंकर नुकसान, वाचा काय काळजी घ्यावी?

अनेकजण म्युच्यूअल फंडात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करतात. परंतु काही महिने तुम्ही एसआयपी न केल्यास तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

| Updated on: Jan 29, 2026 | 7:55 PM
Share
आजकाल एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. लोक जमेल तेवढी रक्कम एसआयपीमध्ये गुंतवतात. एसआयपीत दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो.

आजकाल एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. लोक जमेल तेवढी रक्कम एसआयपीमध्ये गुंतवतात. एसआयपीत दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो.

1 / 6
परंतु काही लोक एक मोठी चूक करतात. एसआयपी करताना काही लोक प्रत्येक महिन्यालाा निश्चित केलेली रक्कम कधी-कधी गुंतवतच नाहीत. घरात आणीबाणीची स्थिती आली किंवा आरोग्याची समस्या निर्माण झाली की आपण एसआयपी थांबवतो.

परंतु काही लोक एक मोठी चूक करतात. एसआयपी करताना काही लोक प्रत्येक महिन्यालाा निश्चित केलेली रक्कम कधी-कधी गुंतवतच नाहीत. घरात आणीबाणीची स्थिती आली किंवा आरोग्याची समस्या निर्माण झाली की आपण एसआयपी थांबवतो.

2 / 6
एक किंवा दोन महिने एसआयपी थांबवली तर फार तोटा होणार नाही? असा प्रत्येकाचा समज असतो. परंतु एसआयपीमध्ये गुंतवलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. म्हणूनच तुम्हाला खूप मोठा तोटा होऊ शकतो.

एक किंवा दोन महिने एसआयपी थांबवली तर फार तोटा होणार नाही? असा प्रत्येकाचा समज असतो. परंतु एसआयपीमध्ये गुंतवलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. म्हणूनच तुम्हाला खूप मोठा तोटा होऊ शकतो.

3 / 6
साधारण प्रत्येक वर्षाला तुम्ही तीन महिने एसआयपी न केल्यास तुम्हाला तोटा किती होऊ शकतो, हे समजून घेऊ या. समजा तुम्ही एकूण 30 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 20 हजार रुपये गुंतवत असाल आणि या गुंतवणुकीदरम्यान तुम्ही प्रत्येक वर्षाला तीन महिने गुंतवणूकच केली नाही तर काय फटका बसू शकतो, हे पाहुयात.

साधारण प्रत्येक वर्षाला तुम्ही तीन महिने एसआयपी न केल्यास तुम्हाला तोटा किती होऊ शकतो, हे समजून घेऊ या. समजा तुम्ही एकूण 30 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 20 हजार रुपये गुंतवत असाल आणि या गुंतवणुकीदरम्यान तुम्ही प्रत्येक वर्षाला तीन महिने गुंतवणूकच केली नाही तर काय फटका बसू शकतो, हे पाहुयात.

4 / 6
तुम्ही प्रत्येक महिन्याला 20 हजार रुपयांची गुंतवणूक करत असला आणि त्यावर 12 टक्क्यांनी रिटर्न्स मिळत असतील तर पुढच्या 30 वर्षात तुम्हाला व्याजासहित जवळपास 6,16,19,464 रुपये मिळतील. परंतु तुम्ही प्रत्येक वर्षाला तीन महिने एसआयपी न केल्यास तुमचा साधारण 1.52 कोटी रुपयांचा फटका बसू शकतो. तुम्हाला मिळणारी  रक्कम थेट 5 कोटी रुपये होईल.

तुम्ही प्रत्येक महिन्याला 20 हजार रुपयांची गुंतवणूक करत असला आणि त्यावर 12 टक्क्यांनी रिटर्न्स मिळत असतील तर पुढच्या 30 वर्षात तुम्हाला व्याजासहित जवळपास 6,16,19,464 रुपये मिळतील. परंतु तुम्ही प्रत्येक वर्षाला तीन महिने एसआयपी न केल्यास तुमचा साधारण 1.52 कोटी रुपयांचा फटका बसू शकतो. तुम्हाला मिळणारी रक्कम थेट 5 कोटी रुपये होईल.

5 / 6
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

6 / 6
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.