IND vs AUS : रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीला लागलं ग्रहण, मधल्या फळीत उतरला पण…
पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव निश्चित असल्याचं दिसत आहे. कारण भारताचे ऑस्ट्रेलियाची आघाडी मोडून काढताना 5 गडी गमावले आहे. अजूनही ऑस्ट्रेलियाकडे 29 धावांची आघाडी आहे. तिसऱ्या दिवशी भारताची कसोटी लागणार आहे. पण रोहित शर्माच्या भविष्याचा फैसलाही होताना दिसत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
माधुरी दीक्षितच्या स्टाइलमध्ये या अभिनेत्रीने केला लूक, फोटोंची होतेय तुफान चर्चा
बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते गोविंदाची रुमर्ड गर्लफ्रेंड, सौंदर्याचं होतंय प्रचंड कौतुक
GK: पाकिस्तानची सर्वात लांब नदी कोणती?
हाता-पायात सुन्नपणा; या व्हिटामिन्सची कमतरता तर नाही ना ?
गुलाबी गाऊनमध्ये नेहा पेंडसेचा दिलखेच अंदाज, सौंदर्याने वेधलं लक्ष
नजर लागेलं गं.., नॅशनल क्रशच्या साडीमधील फोटोंवर कमेंट्सचा पाऊस
