IND vs AUS : रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीला लागलं ग्रहण, मधल्या फळीत उतरला पण…
पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव निश्चित असल्याचं दिसत आहे. कारण भारताचे ऑस्ट्रेलियाची आघाडी मोडून काढताना 5 गडी गमावले आहे. अजूनही ऑस्ट्रेलियाकडे 29 धावांची आघाडी आहे. तिसऱ्या दिवशी भारताची कसोटी लागणार आहे. पण रोहित शर्माच्या भविष्याचा फैसलाही होताना दिसत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Virat Kohlii : विराटचा विषय हार्ड, अर्धशतक-शतकाशिवाय बातच नाय!
हनुमानला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या तेलाचा दिवा लावावा?
थंडीत फक्त 2 खजूर खा आणि आरोग्यास होणार फायदे पाहा...
किडनी खराब झाल्यावर दिसतात ही लक्षणे, वेळीच ओळखा ?
लठ्ठपणामुळे होणारे 10 गंभीर आजार कोणते ?
महिलांच्या आरोग्यासाठी हरभरे अत्यंत उपयुक्त, जाणून घ्या फायदे
