IND vs AUS : रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीला लागलं ग्रहण, मधल्या फळीत उतरला पण…
पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव निश्चित असल्याचं दिसत आहे. कारण भारताचे ऑस्ट्रेलियाची आघाडी मोडून काढताना 5 गडी गमावले आहे. अजूनही ऑस्ट्रेलियाकडे 29 धावांची आघाडी आहे. तिसऱ्या दिवशी भारताची कसोटी लागणार आहे. पण रोहित शर्माच्या भविष्याचा फैसलाही होताना दिसत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
AC लावल्यावर कार अॅव्हरेज देत नाही? ही ट्रीक वापरुन पाहा
GK: सगळ्यात जास्त कोळसा कोणत्या देशाकडे?
येथे 38 टक्के स्वस्त मिळतोय फ्लिप फोन,पाहा किती किंमत
हाडांच्या मजबूतीसाठी कोणते ड्रायफ्रुट्स खावेत ?
439 रुपयात तब्बल 80 दिवसांचा प्लान, मिळतात वर हे बेनिफिट्स
इलेक्ट्रीक स्कूटरची बॅटरी किती दिवस चालते?
