AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाची ‘गंभीर’ स्थिती, प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर असं काही घडलं

गौतम गंभीर यांची प्रशिक्षकपदी निवड झाल्यापासून टीम इंडियाच्या वाट्याला नको ते विक्रम प्रस्थापित झाले आहेत. लाजिरवाण्या पराभवामुळे क्रीडारसिकांनी आगपाखड केली आहे. वनडे आणि कसोटी मालिकेत पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे इतक्या वर्षात जे घडलं नाही ते नशिबी आलं आहे.

| Updated on: Oct 26, 2024 | 9:56 PM
Share
भारताने न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने गमावली आहे. त्यामुळे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित किचकट झालं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमी नाराज झाले आहेत. गौतम गंभीर यांची प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर असे पराभव होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

भारताने न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने गमावली आहे. त्यामुळे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित किचकट झालं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमी नाराज झाले आहेत. गौतम गंभीर यांची प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर असे पराभव होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

1 / 7
गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षक म्हणून श्रीलंकेचा पहिला परदेश दौरा केला. टीम इंडियाने टी20 मालिका जिंकून चांगली सुरुवात केली आणि त्यानंतर वनडे मालिकेत दारुण पराभव पत्करावा लागला. यासह 27 वर्षांनंतर भारताची श्रीलंकेविरुद्ध अपराजित राहिलेली  टीम इंडिया पहिली वनडे मालिका ठरली आहे.

गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षक म्हणून श्रीलंकेचा पहिला परदेश दौरा केला. टीम इंडियाने टी20 मालिका जिंकून चांगली सुरुवात केली आणि त्यानंतर वनडे मालिकेत दारुण पराभव पत्करावा लागला. यासह 27 वर्षांनंतर भारताची श्रीलंकेविरुद्ध अपराजित राहिलेली टीम इंडिया पहिली वनडे मालिका ठरली आहे.

2 / 7
भारतीय संघ एका वर्षात वनडे जिंकण्यात अपयशी ठरण्याची गेल्या 45  वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. टीम इंडियाने या वर्षात फक्त 3 वनडे खेळल्या आहेत ज्यापैकी दोन हरले आहेत आणि 1 बरोबरीत आहे.

भारतीय संघ एका वर्षात वनडे जिंकण्यात अपयशी ठरण्याची गेल्या 45 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. टीम इंडियाने या वर्षात फक्त 3 वनडे खेळल्या आहेत ज्यापैकी दोन हरले आहेत आणि 1 बरोबरीत आहे.

3 / 7
बंगळुरूमध्ये झालेल्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. यासह टीम इंडियाने 36 वर्षांनंतर घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामना न गमावण्याचा विक्रम केला. याआधी 1988 मध्ये न्यूझीलंडने भारतात कसोटी जिंकली होती.  19 वर्षांनंतर टीम इंडिया बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात हरली. यापूर्वी 2005 मध्ये एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाचा पराभव केला होता.

बंगळुरूमध्ये झालेल्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. यासह टीम इंडियाने 36 वर्षांनंतर घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामना न गमावण्याचा विक्रम केला. याआधी 1988 मध्ये न्यूझीलंडने भारतात कसोटी जिंकली होती. 19 वर्षांनंतर टीम इंडिया बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात हरली. यापूर्वी 2005 मध्ये एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाचा पराभव केला होता.

4 / 7
न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाचा डाव 46 धावांत आटोपला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घरच्या मैदानावर टीम इंडियाचा डाव 50 धावांवर आटोपला.

न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाचा डाव 46 धावांत आटोपला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घरच्या मैदानावर टीम इंडियाचा डाव 50 धावांवर आटोपला.

5 / 7
टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्धच्या पुणे कसोटीत पराभव झाला असून यासोबतच भारतीय संघाने ही मालिकाही गमावली आहे. 12 वर्षांनंतर भारताने मायदेशात कसोटी मालिका गमावली.

टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्धच्या पुणे कसोटीत पराभव झाला असून यासोबतच भारतीय संघाने ही मालिकाही गमावली आहे. 12 वर्षांनंतर भारताने मायदेशात कसोटी मालिका गमावली.

6 / 7
या मालिकेपूर्वी टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग 18 कसोटी मालिका जिंकल्या होत्या. मात्र आता ही विजयी घोडदौड थांबली आहे. भारताने 4302 दिवसांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली.

या मालिकेपूर्वी टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग 18 कसोटी मालिका जिंकल्या होत्या. मात्र आता ही विजयी घोडदौड थांबली आहे. भारताने 4302 दिवसांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली.

7 / 7
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.