AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाची ‘गंभीर’ स्थिती, प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर असं काही घडलं

गौतम गंभीर यांची प्रशिक्षकपदी निवड झाल्यापासून टीम इंडियाच्या वाट्याला नको ते विक्रम प्रस्थापित झाले आहेत. लाजिरवाण्या पराभवामुळे क्रीडारसिकांनी आगपाखड केली आहे. वनडे आणि कसोटी मालिकेत पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे इतक्या वर्षात जे घडलं नाही ते नशिबी आलं आहे.

| Updated on: Oct 26, 2024 | 9:56 PM
Share
भारताने न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने गमावली आहे. त्यामुळे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित किचकट झालं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमी नाराज झाले आहेत. गौतम गंभीर यांची प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर असे पराभव होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

भारताने न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने गमावली आहे. त्यामुळे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित किचकट झालं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमी नाराज झाले आहेत. गौतम गंभीर यांची प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर असे पराभव होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

1 / 7
गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षक म्हणून श्रीलंकेचा पहिला परदेश दौरा केला. टीम इंडियाने टी20 मालिका जिंकून चांगली सुरुवात केली आणि त्यानंतर वनडे मालिकेत दारुण पराभव पत्करावा लागला. यासह 27 वर्षांनंतर भारताची श्रीलंकेविरुद्ध अपराजित राहिलेली  टीम इंडिया पहिली वनडे मालिका ठरली आहे.

गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षक म्हणून श्रीलंकेचा पहिला परदेश दौरा केला. टीम इंडियाने टी20 मालिका जिंकून चांगली सुरुवात केली आणि त्यानंतर वनडे मालिकेत दारुण पराभव पत्करावा लागला. यासह 27 वर्षांनंतर भारताची श्रीलंकेविरुद्ध अपराजित राहिलेली टीम इंडिया पहिली वनडे मालिका ठरली आहे.

2 / 7
भारतीय संघ एका वर्षात वनडे जिंकण्यात अपयशी ठरण्याची गेल्या 45  वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. टीम इंडियाने या वर्षात फक्त 3 वनडे खेळल्या आहेत ज्यापैकी दोन हरले आहेत आणि 1 बरोबरीत आहे.

भारतीय संघ एका वर्षात वनडे जिंकण्यात अपयशी ठरण्याची गेल्या 45 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. टीम इंडियाने या वर्षात फक्त 3 वनडे खेळल्या आहेत ज्यापैकी दोन हरले आहेत आणि 1 बरोबरीत आहे.

3 / 7
बंगळुरूमध्ये झालेल्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. यासह टीम इंडियाने 36 वर्षांनंतर घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामना न गमावण्याचा विक्रम केला. याआधी 1988 मध्ये न्यूझीलंडने भारतात कसोटी जिंकली होती.  19 वर्षांनंतर टीम इंडिया बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात हरली. यापूर्वी 2005 मध्ये एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाचा पराभव केला होता.

बंगळुरूमध्ये झालेल्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. यासह टीम इंडियाने 36 वर्षांनंतर घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामना न गमावण्याचा विक्रम केला. याआधी 1988 मध्ये न्यूझीलंडने भारतात कसोटी जिंकली होती. 19 वर्षांनंतर टीम इंडिया बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात हरली. यापूर्वी 2005 मध्ये एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाचा पराभव केला होता.

4 / 7
न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाचा डाव 46 धावांत आटोपला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घरच्या मैदानावर टीम इंडियाचा डाव 50 धावांवर आटोपला.

न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाचा डाव 46 धावांत आटोपला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घरच्या मैदानावर टीम इंडियाचा डाव 50 धावांवर आटोपला.

5 / 7
टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्धच्या पुणे कसोटीत पराभव झाला असून यासोबतच भारतीय संघाने ही मालिकाही गमावली आहे. 12 वर्षांनंतर भारताने मायदेशात कसोटी मालिका गमावली.

टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्धच्या पुणे कसोटीत पराभव झाला असून यासोबतच भारतीय संघाने ही मालिकाही गमावली आहे. 12 वर्षांनंतर भारताने मायदेशात कसोटी मालिका गमावली.

6 / 7
या मालिकेपूर्वी टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग 18 कसोटी मालिका जिंकल्या होत्या. मात्र आता ही विजयी घोडदौड थांबली आहे. भारताने 4302 दिवसांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली.

या मालिकेपूर्वी टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग 18 कसोटी मालिका जिंकल्या होत्या. मात्र आता ही विजयी घोडदौड थांबली आहे. भारताने 4302 दिवसांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली.

7 / 7
Follow Us
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना..
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा.
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला.
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे.
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,.
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर.