AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एखाद्याच्या मृत्यूनंतर आधार कार्ड, पॅनकार्डसह इतर अत्यावश्यक ओळखपत्रांचे काय करायचं? जाणून घ्या

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर या दस्तावेजांचे काय होते, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? चला तर मग जाणून घेऊया एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या अत्यावश्यक ओळखपत्रांचे काय होते?

| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 10:24 AM
Share
मोबाईलचे सीम खरेदी करण्यापासून ते बँक व्यवहारापर्यंतच्या प्रत्येक कामासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड (Pan Card) आणि मतदार ओळखपत्र (Voting Card) ही कागदपत्रे अत्यंत आवश्यक असतात. जर या तीन गोष्टी तुमच्याकडे नसतील तर तुमची बहुतांश काम रखडतात.

मोबाईलचे सीम खरेदी करण्यापासून ते बँक व्यवहारापर्यंतच्या प्रत्येक कामासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड (Pan Card) आणि मतदार ओळखपत्र (Voting Card) ही कागदपत्रे अत्यंत आवश्यक असतात. जर या तीन गोष्टी तुमच्याकडे नसतील तर तुमची बहुतांश काम रखडतात.

1 / 7
मात्र, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर या दस्तावेजांचे काय होते, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? चला तर मग जाणून घेऊया एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या अत्यावश्यक ओळखपत्रांचे काय होते?

मात्र, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर या दस्तावेजांचे काय होते, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? चला तर मग जाणून घेऊया एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या अत्यावश्यक ओळखपत्रांचे काय होते?

2 / 7
Aadhaar Number

Aadhaar Number

3 / 7
संग्रहित छायाचित्र.

संग्रहित छायाचित्र.

4 / 7
पॅनकार्ड हे व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांसाठी वापरले जाते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आयकर विभागाकडे पॅनकार्ड सरेंडर करणे गरजेचे असते. पॅनकार्ड सरेंडर करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची सर्व बँक खाती बंद केली आहेत किंवा नाही, याची खातरजमा करुन घ्यावी.

पॅनकार्ड हे व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांसाठी वापरले जाते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आयकर विभागाकडे पॅनकार्ड सरेंडर करणे गरजेचे असते. पॅनकार्ड सरेंडर करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची सर्व बँक खाती बंद केली आहेत किंवा नाही, याची खातरजमा करुन घ्यावी.

5 / 7
मोबाईलद्वारेही बदलू शकता आधारमधील तुमचे नाव आणि जन्मतारीख

मोबाईलद्वारेही बदलू शकता आधारमधील तुमचे नाव आणि जन्मतारीख

6 / 7
पासपोर्टला हिंदीमध्ये काय म्हणतात, तो कसा बनवतात? जाणून घ्या याचे उत्तर

पासपोर्टला हिंदीमध्ये काय म्हणतात, तो कसा बनवतात? जाणून घ्या याचे उत्तर

7 / 7
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.