AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी-सकाळी आमदार आले नाहीत, अजितदादांवर काय दिवस आलेत? -उन्मेश पाटील

अजित पवारांना कोण घाबरतं? त्यांचे आमदार सकाळी-सकाळी आले नाही. म्हणूनच हे दिवस त्यांना आले आहे. अशी टीका भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी केली आहे.

सकाळी-सकाळी आमदार आले नाहीत, अजितदादांवर काय दिवस आलेत? -उन्मेश पाटील
| Updated on: Sep 17, 2022 | 4:10 PM
Share

अजित पवारांना (Ajit Pawar) कोण घाबरतं? त्यांचे आमदार सकाळी-सकाळी आले नाही. म्हणूनच हे दिवस त्यांना आले आहेत, अशी टीका भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी केली आहे. फडणवीस आणि शिंदेंमुळे अजितदादांची काय परिस्थिती झाली होती, त्यांनी बघितलं आहे, असं उन्मेश पाटील (Unmesh Patil) म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, मी भाजपमुळे मुख्यमंत्री झालो आणि भाजपचे आदेशाने उपमुख्यमंत्री होतोय, असंही ते म्हणालेत.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.