AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकांच्या कालावधीतील जेवणाच्या बिलावर 40 टक्के सूट, साताऱ्यातील हॉटेलची ऑफर

सातारा : भारतीय लोकशाहीमध्ये सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणुका… या उत्सवात जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी व्हावे यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. त्याशिवाय अनेकांकडून वैयक्तिक पातळीवरही यासाठी प्रयत्न केले जातात. प्रशासनाच्या या प्रयत्नांसोबतच व्यासायिकही यात स्वत:हून सहभागी होताना दिसत आहे. साताऱ्यातील साईराम या हॉटेलमध्ये लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला जेवणाच्या बिलावर 40 टक्के भरघोस […]

निवडणुकांच्या कालावधीतील जेवणाच्या बिलावर 40 टक्के सूट, साताऱ्यातील हॉटेलची ऑफर
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM
Share

सातारा : भारतीय लोकशाहीमध्ये सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणुका… या उत्सवात जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी व्हावे यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. त्याशिवाय अनेकांकडून वैयक्तिक पातळीवरही यासाठी प्रयत्न केले जातात. प्रशासनाच्या या प्रयत्नांसोबतच व्यासायिकही यात स्वत:हून सहभागी होताना दिसत आहे. साताऱ्यातील साईराम या हॉटेलमध्ये लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला जेवणाच्या बिलावर 40 टक्के भरघोस सूट देण्यात येणार आहे.

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. आतापर्यंत लोकसभा निवडणुकांचे दोन टप्पे पार पडले असून उद्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होणार आहे. पण अनेकदा कामाच्या निमित्ताने बाहेर राहणारे नागरिक मतदानाच्या वेळी मतदानाचा हक्क बजावत नाहीत. या नागरिकांना मतदानासाठी जागृत करावे, त्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावावा या हेतूने साईराम हॉटेलने जेवणाच्या बिलावर 40 टक्के भरघोस सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

साताऱ्याजवळच्या वेळे गावातील साईराम हॉटेलमध्ये 6 एप्रिलपासून 25 मे पर्यंत हा अनोखा उपक्रम सुरु राहणार आहे. देशभरातील मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी हा अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. निवडणुकीच्या काळात येणाऱ्या ग्राहकांना बिलावर 40 टक्के सुट देण्यात येईल अशाप्रकारचा फलकही त्यांनी हॉटेलबाहेर लावला आहे. या उपक्रमाला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

या हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला हॉटेलचे मालक विजय यादव हे मतदानासाठी प्रोत्साहित करत आहेत. तसेच हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मतदानाचा हक्क बजवावा असेही सांगत असताना जेवणाच्या बिलावर 40 टक्के भरघोस सूटही देत आहेत.

मतदान हा जसा प्रत्येकाचा अधिकार आहे तसा ते प्रत्येकाचं कर्तव्यही आहे. तुमचं एक एक मत या देशाचा भविष्य घडवण्यासाठी महत्वाचे आहे. याची जाणीव लोकांना करून देण्यासाठी हा प्रयत्न आहे असे मत साईराम हॉटेलचे मालक विजय यादव यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केलं आहे.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा