AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओवेसींना कानाखालचा रंग बदलणं महाराष्ट्रात आल्यानंतर कळेल : अविनाश जाधव

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एमआयएमआयएम) यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटला आहे (Avinash Jadhav on Asaduddin Owaisi).

ओवेसींना कानाखालचा रंग बदलणं महाराष्ट्रात आल्यानंतर कळेल : अविनाश जाधव
| Updated on: Jan 26, 2020 | 7:03 PM
Share

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एमआयएमआयएम) यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटला आहे (Avinash Jadhav on Asaduddin Owaisi). आता मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी असदुद्दीन ओवेसींवर हल्ला चढवला आहे. रंग बदलणं आणि कानाखालचा रंग बदलणं काय असतं हे ओवेसींना महाराष्ट्रात आल्यानंतर कळेल, असं म्हणत जाधव यांनी ओवेसींवर बोचरी टीका केली (Avinash Jadhav on Asaduddin Owaisi).

अविनाश जाधव म्हणाले, ओवेसींनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली, तर त्यांना स्वतःला आणि त्यांच्या पक्षाला प्रसिद्धी मिळते. त्याचा भाग म्हणून ते राज ठाकरेंवर टीका करत असावेत. रंग बदलणं आणि कानाखालचा रंग बदलणं हे त्यांना महाराष्ट्रात आल्यानंतर कळेल. यांच्या पुढे पुन्हा ओवेसींनी राज ठाकरेंवर टीका केली, तर महाराष्ट्रात त्यांच्या पतंगीची कन्नी मनसैनिकच कापेल एवढं नक्की.”

राज ठाकरे यांनी केलेली भाषणे ओवेसी यांनी बघावं. त्यांनी अब्दुल कलाम, जहीर खान असे महाराष्ट्रातील प्रत्येक मुस्लीम माणूस आमचा असल्याचं म्हटलं आहे. मात्र, ओवेसींसारखी माणसं दंगली घडवण्याचं काम करतात, असाही आरोप अविनाश जाधव यांनी केला.

व्हिडीओ :

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.