AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे रेल्वेने नागपुरात दाखल, आजपासून पुढचे 5 दिवस मिशन विदर्भ!

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून यांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुंबई ते नागपूर असा रेल्वेने प्रवास केला.

राज ठाकरे रेल्वेने नागपुरात दाखल, आजपासून पुढचे 5 दिवस मिशन विदर्भ!
| Edited By: | Updated on: Sep 18, 2022 | 9:00 AM
Share

नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Vidarbh Daura) आजपासून यांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुंबई ते नागपूर असा रेल्वेने प्रवास केला. रेल्वेने प्रवास करत ते नागपुरात दाखल झालेत. आज ते नागपुरात मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहे. आगामी निवडणुकांच्या (Nagpur Municipality Elections) दृष्टीने मनसेची ताकद वाढवण्यासाठी राज ठाकरेंचा विदर्भ दौरा महत्वाचा मानला जातोय. या दौऱ्यादरम्यान, नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. फक्त नागपुरातच नव्हे, तर विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना राज ठाकरे भेटी देणार आहे. येत्या 22 सप्टेंबरपर्यंत म्हणजेच 5 दिवस राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असणार आहे.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.