AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे सर्व पराभूत उमेदवारांसोबत संवाद साधणार

महारष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातर्फे निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांची आज (25 ऑक्टोबर) कृष्णकुंजवर (Raj thackeray meet all mns candidate) बैठक बोलवली आहे.

राज ठाकरे सर्व पराभूत उमेदवारांसोबत संवाद साधणार
| Edited By: | Updated on: Oct 25, 2019 | 9:41 AM
Share

मुंबई : महारष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातर्फे निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांची आज (25 ऑक्टोबर) कृष्णकुंजवर (Raj thackeray meet all mns candidate) बैठक बोलवली आहे. या बैठकीत राज ठाकरे निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांसोबत संवाद साधणार आहेत. सकाळी 11 च्या दरम्यान सर्व उमेदवार (Raj thackeray meet all mns candidate) कृष्ककुंजवर उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेने एकूण 105 ठिकाणी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. मात्र यामधील फक्त एकाच उमेदवाराचा विजय झाला आहे. तर बाकी सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे. 2014 च्या निवडणुकीतही मनसेनेला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला होता.

कल्याण येथून मनसेचे राजू पाटील यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा 7 हजारच्या फरकांनी पराभव केला. या मतदारसंघात शिवसेना आणि मनसे अशा दोघांमध्ये चुरशीची लढत होती.

विधानसभा निवडणुकीतील अनेक ठिकाणी मनसेच्या उमेदवारांचा पराभव झाला असला तरी त्यांनी अटीतटीची लढत दिली आहे. त्यामध्ये अनेक उमेदवार पराभूत होऊनही दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांसोबत राज ठाकरे संवाद साधून आत्मचिंतन करणार आहेत.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.