AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : तोंडावर गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध रहा! तुमचे संपूर्ण आयुष्य करू शकतात उध्वस्त

प्रत्येक व्यक्तीने अशा लोकांशी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका कारण ते कधीही तुमचे हितचिंतक होऊ शकत नाहीत. तुमच्या तोंडावर स्तुती करून, ते फक्त तुमचे प्लान जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.

Chanakya Niti : तोंडावर गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध रहा! तुमचे संपूर्ण आयुष्य करू शकतात उध्वस्त
तोंडावर गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध रहा! तुमचे संपूर्ण आयुष्य करू शकतात उध्वस्त
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Oct 25, 2021 | 3:57 PM
Share

मुंबई : जर तुम्हाला तुमचे खरे हितचिंतक जीवनात सापडले तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात कारण अशी व्यक्ती नेहमी तुमच्या भल्याचा विचार करते. तो तुमच्याशी मित्र, भाऊ, वडील, बहीण, आई इत्यादी कोणत्याही रूपात जोडलेला असला, तरी अशी व्यक्ती तुमचा शुभचिंतक असल्यामुळे तुम्हाला कधीही चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही. दुसरीकडे, जर एका चुकीच्या व्यक्तीचा सहवास तुमचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त करू शकतो. तो तुम्हाला योग्य मार्गावरून चुकीच्या बाजूला नेऊ शकतो आणि जीवनात अनेक संकटे आणू शकतो. (Beware of sweet talkers, Your whole life can be devastating)

पण कोणती व्यक्ती बरोबर आहे आणि कोणती चूक याची चाचणी कशी करावी हे प्रत्येकालाच माहीत नसते. काही लोक वारंवार फसवूनही विश्वास ठेवण्याची चूक करतात. जर तुमच्या बाबतीतही असे असेल तर तुम्ही चाणक्य नीति अवश्य वाचा. आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रामध्ये प्रत्येक प्रकारचे नाते आणि जीवनाशी संबंधित विविध पैलू जसे की चांगले वाईट लोक इत्यादींचा उल्लेख केला आहे. अतिशय गोड बोलणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भात आचार्यांनी लिहिले आहे की-

परोक्षे कार्य्यहन्तारं प्रत्यक्षे प्रियवादिनम् वर्ज्जयेत्तादृशं मित्रं विषकुम्भम्पयोमुखम्’

या श्लोकाचा अर्थ असा आहे की अशा लोकांपासून सावध राहावे जे तुमच्या तोंडावर गोड बोलतात, पण तुमच्या पाठीमागे तुमचे वाईट करतात. असे लोक एका घागरीसारखे असतात ज्यात वरचा भाग दुधाने भरलेला असतो आणि आत विष.

तुमचे आयुष्य उद्धवस्त करु शकतात गोडबोल्या व्यक्ती

आचार्यांच्या या गोष्टीकडे लक्ष दिल्यास असे अनेक लोक तुमच्या मनात येतील जे तुमच्या तोंडावर चांगले बोलत असतील, तुमची स्तुती करत असतील, तर तुमच्या पाठीमागे तुमचे वाईट करण्याची एकही संधी सोडणार नाहीत. प्रत्येक व्यक्तीने अशा लोकांशी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका कारण ते कधीही तुमचे हितचिंतक होऊ शकत नाहीत. तुमच्या तोंडावर स्तुती करून, ते फक्त तुमचे प्लान जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर ते तुमची प्रतिमा डागाळतात आणि तुमच्या विरोधात कट रचतात. हे लोक तुमचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त करू शकतात. अशा लोकांना समजून घेतल्यानंतरही जर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची चूक करत असाल तर तुम्ही अडचणीत येण्याची खात्री आहे. अशा लोकांपासून नेहमी अंतर ठेवावे. (Beware of sweet talkers, Your whole life can be devastating)

इतर बातम्या

Diwali 2021 | दिवाळीला विष्णूशिवाय देवी लक्ष्मीची पूजा का केली जाते, जाणून घ्या

Dhanteras 2021 | धनत्रयोदशीच्या पूजेत हे उपाय केल्याने आरोग्य आणि समृद्धी लाभेल

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ