AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या 4 गोष्टींची ज्याला ‘ओढ’, त्याच्याकडून प्रेम, दया आणि इमानदारीची अपेक्षा करणं व्यर्थ!

आचार्य चाणाक्य यांनी अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला या गोष्टींचं वेड लागल्यास त्या व्यक्तीकडून प्रेम, दया, प्रामाणिकपणाची अपेक्षा करणे निरर्थक ठरतं. (Chanakya Niti)

Chanakya Niti : या 4 गोष्टींची ज्याला 'ओढ', त्याच्याकडून प्रेम, दया आणि इमानदारीची अपेक्षा करणं व्यर्थ!
Acharya-Chanakya
| Updated on: May 23, 2021 | 7:12 AM
Share

मुंबई :  आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांचं आयुष्य संघर्षांनी भरलेलं होते पण त्यांनी कोणत्याही परिस्थितीत स्वत: ला विचलित होऊ दिले नाही. धैर्याने योग्य वेळेची वाट पाहिली, संधी निवडल्या आणि योग्य नीतीने आपलं कार्य केले… अशी उदाहरणं लोकांसमोर मांडली की एक यशस्वी राजकारणी, रणनीतिकार आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून ते शेवटी गणले गेले. आचार्य चाणक्य नेहमीच आपले अनुभव आणि ज्ञान इतरांना सांगत असत. (Chanakya Niti To Expect Honesty Love Kindness Those Who Attachment With These 4 things)

आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या पुस्तकात ग्रहस्थ जीवन, स्त्री-पुरुष, निती, धर्म या विषयावर आपले विचार मांडले आहेत. जे त्यांचे विचार आज मानवाला समस्या काळात मार्गदर्शन ठरतात. आचार्य चाणाक्य यांनी अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला या गोष्टींचं वेड लागल्यास त्या व्यक्तीकडून प्रेम, दया, प्रामाणिकपणाची अपेक्षा करणे निरर्थक ठरतं. त्या चार गोष्टी काय आहेत त्या जाणून घ्या…

मांसाहार

आचार्य चाणक्य यांचा असा विश्वास होता की जो माणूस मांसाहार करतो, त्याच्यातली करुणा निघून जाते. कारण तो जीवंत प्राण्याला मारुन त्यांचं मांस आपल्या आहारात समावेश करतो.अशा व्यक्तीकडून दया अपेक्षित नसते.

धन

ज्या माणसाकडे पैशाचा लोभ आहे तो कधीही प्रामाणिकपणे काम करू शकत नाही. अशा व्यक्ती सर्वत्र पैसे मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात. असे लोक विश्वासार्ह नसतात. त्यांच्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करणे निरर्थक आहे.

स्त्री

ज्या व्यक्तीला नेहमीच स्त्रीबद्दल रस असतो, त्यास कामभावनेची सदासर्वदा तीव्र इच्छा असते. अशा व्यक्तीमध्ये पवित्रता किंवा प्रेमाची समज… अशा लोकांकडून प्रेमाची अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे.

कुटुंब

कुटुंब आणि घरामध्ये दंग व्यक्ती कधीही अपार ज्ञान मिळवू शकत नाही. जर तुम्हाला अपार ज्ञान कमवायचं असेल तर आपणास आपल्या कुटूंबापासून दूर राहून शिकावं लागेल.

(Chanakya Niti To Expect Honesty Love Kindness Those Who Attachment With These 4 things)

हे ही वाचा :

Zodiac Signs | या 4 राशींचे लोक असतात अत्यंत संवेदनशील, लहान-लहान गोष्टींवरुनही चिंतेत पडतात

Chanakya Niti | असे आई-वडील मुलांचे सर्वात मोठे शत्रू असतात, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात…

स्वप्नात या गोष्टी पाहिल्या असतील तर समजून जा लवकरच घरी देवी लक्ष्मीचं आगमन होणार, स्वप्नशास्त्र काय सांगते…

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.