AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या 4 गोष्टींची ज्याला ‘ओढ’, त्याच्याकडून प्रेम, दया आणि इमानदारीची अपेक्षा करणं व्यर्थ!

आचार्य चाणाक्य यांनी अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला या गोष्टींचं वेड लागल्यास त्या व्यक्तीकडून प्रेम, दया, प्रामाणिकपणाची अपेक्षा करणे निरर्थक ठरतं. (Chanakya Niti)

Chanakya Niti : या 4 गोष्टींची ज्याला 'ओढ', त्याच्याकडून प्रेम, दया आणि इमानदारीची अपेक्षा करणं व्यर्थ!
Acharya-Chanakya
| Updated on: May 23, 2021 | 7:12 AM
Share

मुंबई :  आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांचं आयुष्य संघर्षांनी भरलेलं होते पण त्यांनी कोणत्याही परिस्थितीत स्वत: ला विचलित होऊ दिले नाही. धैर्याने योग्य वेळेची वाट पाहिली, संधी निवडल्या आणि योग्य नीतीने आपलं कार्य केले… अशी उदाहरणं लोकांसमोर मांडली की एक यशस्वी राजकारणी, रणनीतिकार आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून ते शेवटी गणले गेले. आचार्य चाणक्य नेहमीच आपले अनुभव आणि ज्ञान इतरांना सांगत असत. (Chanakya Niti To Expect Honesty Love Kindness Those Who Attachment With These 4 things)

आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या पुस्तकात ग्रहस्थ जीवन, स्त्री-पुरुष, निती, धर्म या विषयावर आपले विचार मांडले आहेत. जे त्यांचे विचार आज मानवाला समस्या काळात मार्गदर्शन ठरतात. आचार्य चाणाक्य यांनी अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला या गोष्टींचं वेड लागल्यास त्या व्यक्तीकडून प्रेम, दया, प्रामाणिकपणाची अपेक्षा करणे निरर्थक ठरतं. त्या चार गोष्टी काय आहेत त्या जाणून घ्या…

मांसाहार

आचार्य चाणक्य यांचा असा विश्वास होता की जो माणूस मांसाहार करतो, त्याच्यातली करुणा निघून जाते. कारण तो जीवंत प्राण्याला मारुन त्यांचं मांस आपल्या आहारात समावेश करतो.अशा व्यक्तीकडून दया अपेक्षित नसते.

धन

ज्या माणसाकडे पैशाचा लोभ आहे तो कधीही प्रामाणिकपणे काम करू शकत नाही. अशा व्यक्ती सर्वत्र पैसे मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात. असे लोक विश्वासार्ह नसतात. त्यांच्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करणे निरर्थक आहे.

स्त्री

ज्या व्यक्तीला नेहमीच स्त्रीबद्दल रस असतो, त्यास कामभावनेची सदासर्वदा तीव्र इच्छा असते. अशा व्यक्तीमध्ये पवित्रता किंवा प्रेमाची समज… अशा लोकांकडून प्रेमाची अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे.

कुटुंब

कुटुंब आणि घरामध्ये दंग व्यक्ती कधीही अपार ज्ञान मिळवू शकत नाही. जर तुम्हाला अपार ज्ञान कमवायचं असेल तर आपणास आपल्या कुटूंबापासून दूर राहून शिकावं लागेल.

(Chanakya Niti To Expect Honesty Love Kindness Those Who Attachment With These 4 things)

हे ही वाचा :

Zodiac Signs | या 4 राशींचे लोक असतात अत्यंत संवेदनशील, लहान-लहान गोष्टींवरुनही चिंतेत पडतात

Chanakya Niti | असे आई-वडील मुलांचे सर्वात मोठे शत्रू असतात, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात…

स्वप्नात या गोष्टी पाहिल्या असतील तर समजून जा लवकरच घरी देवी लक्ष्मीचं आगमन होणार, स्वप्नशास्त्र काय सांगते…

Follow Us
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक.
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती.
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती.
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!.