AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

vastu tips : कुटुंबातील आणि आयुष्यातील सर्व समस्या दूर करण्यासाठी, तुरटीचे उपाय जाणून घ्या

घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी तुरटीचा वापर होतो. या सर्व समस्यांसाठी तुम्ही तुरटीचा अनेक प्रकारे वापर करू शकता . हे उपाय केल्याने नकारात्मक ऊर्जा आणि गरिबीसह अनेक समस्या दूर होतात. जीवनातील त्रास दूर करण्यासाठी तुम्ही तुरटीने अनेक उपाय करू शकता.

| Updated on: Feb 14, 2022 | 2:43 PM
Share
तुरटीचा तुकडा तिजोरीत ठेवून तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्याने धनप्राप्ती होते. याशिवाय काळ्या कपड्यात बांधून तुम्ही घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य दाराला टांगू शकता किंवा बांधू शकता. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यामुळे व्यवसायात वाढ होते.

तुरटीचा तुकडा तिजोरीत ठेवून तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्याने धनप्राप्ती होते. याशिवाय काळ्या कपड्यात बांधून तुम्ही घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य दाराला टांगू शकता किंवा बांधू शकता. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यामुळे व्यवसायात वाढ होते.

1 / 5
जर तुमच्यावर कर्ज असेल तर तुम्ही हे उपाय करा. या उपायासाठी सुपारीच्या पानावर तुरटी आणि सिंदूर लावा. हे पान धाग्याच्या साहाय्याने बांधा.

जर तुमच्यावर कर्ज असेल तर तुम्ही हे उपाय करा. या उपायासाठी सुपारीच्या पानावर तुरटी आणि सिंदूर लावा. हे पान धाग्याच्या साहाय्याने बांधा.

2 / 5
जर तुमच्यावर कर्ज असेल तर तुम्ही हे उपाय करा. या उपायासाठी सुपारीच्या पानावर तुरटी आणि सिंदूर लावा. हे पान धाग्याच्या साहाय्याने बांधा.

जर तुमच्यावर कर्ज असेल तर तुम्ही हे उपाय करा. या उपायासाठी सुपारीच्या पानावर तुरटी आणि सिंदूर लावा. हे पान धाग्याच्या साहाय्याने बांधा.

3 / 5
ज्या लोकांच्या घरात वास्तुदोष आहे. ते त्यांच्या घरातील प्रत्येक खोलीत तुरटीचा तुकडा ठेवतात. असे केल्याने तुमच्या घरातील वास्तू दोष तुमच्या जीवनावर परिणाम करणार नाही आणि घरातील वास्तू दोषही बरोबर होईल.

ज्या लोकांच्या घरात वास्तुदोष आहे. ते त्यांच्या घरातील प्रत्येक खोलीत तुरटीचा तुकडा ठेवतात. असे केल्याने तुमच्या घरातील वास्तू दोष तुमच्या जीवनावर परिणाम करणार नाही आणि घरातील वास्तू दोषही बरोबर होईल.

4 / 5
अनेकदा भीतीमुळे मन अस्वस्थ होते. कधीकधी लोक घाबरतात. जर तुम्हालाही रात्री भयानक स्वप्न पडत असतील तर तुम्ही तुरटी काळ्या कपड्यात बांधून तुमच्या पलंगाखाली ठेवावी. असे केल्याने तुम्ही भीतीदायक स्वप्नांपासून दूर राहाल. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

अनेकदा भीतीमुळे मन अस्वस्थ होते. कधीकधी लोक घाबरतात. जर तुम्हालाही रात्री भयानक स्वप्न पडत असतील तर तुम्ही तुरटी काळ्या कपड्यात बांधून तुमच्या पलंगाखाली ठेवावी. असे केल्याने तुम्ही भीतीदायक स्वप्नांपासून दूर राहाल. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

5 / 5
Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.