AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाच वेळी जास्त घड्याळे असणे चांगले की वाईट ? वास्तूशास्र काय म्हणते ?

जर तुमच्या घरात घड्याळे असतील तर त्यांची संख्या, दिशा आणि वेळ यावर थोडे लक्ष देणे गरजेचे आहे. योग्य प्रकारे लावलेली घड्याळे केवळ वेळ दाखवण्याचे काम करत नाहीत तर घराची प्रगती आणि शांततेतही योगदान देतात.

एकाच वेळी जास्त घड्याळे असणे चांगले की वाईट ? वास्तूशास्र काय म्हणते ?
| Updated on: Sep 17, 2025 | 10:38 PM
Share

वास्तूशास्र एक परंपरा नसून एक महत्वाचे शास्र आहे. त्यामुळे जीवनात चांगले घडण्यास मदत मिळते. मग घर सजवणे असो वा फर्निचर लावले असो यात जर वास्तू शास्राला नजरअंदाज केले तर जीवनात अडचणी येतात. अनेकदा आपण विचार करतो कोणतीही छोटी गोष्ट काय परिणाम करणार, परंतू घरात ठेवलेले घड्याळ देखील आपला विचार, माहोल आणि प्रगतीला अडसर ठरू शकते. आजकाल घरात अनेक घड्याळे असणे सर्वसाधारण गोष्ट आहे. परंतू याची दिशा, स्थिती आणि संख्या देखील घरातील पॉझिटीव्ह एनर्जीवर प्रतिकूल परीणाम घडवू शकते. चला तर पाहूयात वास्तूशास्रानुसार काय योग्य आहे ?

एकाच वेळी जास्त घड्याळे चांगले की वाईट ?

अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की घरात एकाच वेळी अनेक घड्याळे असणे चांगले आहे का ? याचे थेट उत्तर हा आहे. परंतू काही बाबींची काळजी घ्यावी लागते. जर सर्व घड्याळे योग्य वेळ दाखवत असतील आणि चांगल्या स्थितीत असतील तर काही समस्या नाही. परंतू जर एखादे घड्याळ बिघडले असेल तर आणि वेगळी वेळ दाखवत असेल तर हे मानसिक तणाव आणि व्यत्ययाचे कारण बनू शकते.

योग्य वेळ दाखवणं का गरजेचे ?

वास्तू शास्रानुसार घड्याळात वेळ योग्य दाखवणे खूप गरजेचे असते. थांबलेले घड्याळ किंवा मागे पडलेले घड्याळ एक प्रकारे घराची प्रगथी थांबवते. अशी घड्याळ पाहून व्यक्तीचे मन देखील उदास आणि चिंताग्रस्त होते. त्यामुळे जेवढी घरात घड्याळे आहेत त्यांना तपासून ती दुरुस्त करायला हवीत. जर एखादे घड्याळ योग्य वेळ दाखवत नसेल तर दुरुस्त तरी करावे किंवा हटवावे.

कोणत्या दिशेला घड्याळ लावावे ?

घड्याळाच्या दिशेची निवड विचार करुन करावी, वास्तूशास्रानुसार खालील नियम पाळावे…

उत्तर दिशा : यास सर्वात शुभ मानले जाते. ही दिशा प्रगती आणि धनाशी संबंधित असते.

पूर्व दिशा: ही दिशा शिक्षण आणि सकारात्मक विचार वाढवते

पश्चिम दिशा: ही घराची स्थिरता आणि शांतता कायम राखते

दक्षिण दिशा: या दिशेला घड्याळ लावू नये, कारण ही दिशा अशुभ मानली जाते.

किती घड्याळ असावीत ?

घड्याळाच्या संख्येबाबत कोणता कठोर नियम नाही. परंतू जास्त घड्याळे बाळगण्यापासून दूर असावे, प्रत्येक खोलीत एक घड्याळ असले तरी चालेल, परंतू ते योग्य दिशेला लावलेले असावे आणि योग्य वेळ दाखवत असलेले असावे, बंद पडलेले नसावे. जास्त घड्याळे लोकांना भ्रमित करु शकतात. यामुळे मानसिक ताण वाढू शकतो.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक