AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवउठनी एकादशीला ‘या’ चुका करू नका, नाहीतर तुम्ही पडाल संकटात

देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू योगिक निद्रा घेतात आणि देवउठनी एकादशीला जागे होतात. तर देवउठनी एकादशी हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो त्यामुळे या एकादशीला काही चुका टाळल्या पाहिजेत, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. चला तर मग कोणत्या चूका टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात...

देवउठनी एकादशीला 'या' चुका करू नका, नाहीतर तुम्ही पडाल संकटात
| Edited By: | Updated on: Oct 29, 2025 | 4:10 PM
Share

देवउठनी एकादशी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येते. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगिक निद्रामधून जागे होतात. चार महिने भगवान विष्णू पाताळात विश्रांती घेतात आणि नंतर पुन्हा एकदा विश्वावर राज्य करण्यासाठी देवउठनी एकादशीला जागे होतात. चातुर्मास संपताच शुभ कार्यांना सुरुवात होते. यावर्षी, देवउठनी एकादशी 1 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी केली जाईल, ज्याला देवोत्थान एकादशी आणि देव प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात.

धार्मिक शास्त्रांनुसार, देवउठनी एकादशीला तुम्ही जर योग्य विधी करून भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा केल्याने तुमची सर्व दुःख दूर होतात आणि अपार सुख आणि समृद्धी मिळते. या दिवशी उपवास आणि पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. शिवाय देवउठनी एकादशीला काही खबरदारी घेतली पाहिजे, कारण या दिवशी केलेल्या चुका तुमच्या आयुष्यात मोठ्या संकटाचे कारण ठरू शकते.

देवउठनी एकादशीला काय करू नये?

देवउठनी एकादशीला घरात स्वच्छता राखण्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. गोंधळ टाळा आणि मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ ठेवा. संध्याकाळी, मुख्य प्रवेशद्वारावर आणि तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावा.

एकादशीच्या दिवशी इतरांची निंदा करणे आणि वाईट बोलणे टाळा. असे केल्याने तुमच्या जीवनात नकारात्मकता वाढू शकते.

देवउठनी एकादशीच्या दिवशी रात्री जागरण आणि भजन-किर्तनाचे शुभ कार्य करावे.

देवउठनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना झोपेतून उठवून त्यांना रथावर बसवून घेण्याची परंपरा आहे. जर हे शक्य नसेल तर त्यांना आदराने आसनावर बसवा आणि नंतर त्यांना उठवताना त्यांना रथावर बसवा. यामुळे घरात सुख आणि समृद्धी वाढते.

देवउठनी एकादशीला उपवास करा आणि दुसऱ्या दिवशी आवळा आणि तुळस खाऊन त्यानंतर प्रसाद सेवन करा. एकादशीच्या आदल्या दिवशी आणि द्वादशीपर्यंत चुकूनही तामसिक पदार्थ खाऊ नका. जरी तुम्ही उपवास केला नसेल तरी या दिवशी तामसिक पदार्थ टाळा.

देवुथनी एकादशीला भात खाण्यास मनाई आहे. म्हणून या दिवशी चुकूनही भात खाऊ नका. शिवाय जेवणात मुळा आणि वांगी खाण्यासही मनाई आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......