AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : तुमच्या किचनमधील ही वस्तू आहे फारच कामाची, वास्तु दोष होतात दूर

जर तुमच्या कामात सतत काही अडथळे येत असतील,तुमची हरवलेली वस्तू सापडत नसेल. काही विचित्र घटना घडत असतील तर याचा अर्थ असा की तुमच्या घरात वास्तु दोष आहे.

Vastu Tips : तुमच्या किचनमधील ही वस्तू आहे फारच कामाची, वास्तु दोष होतात दूर
| Updated on: Dec 29, 2024 | 7:33 PM
Share

हिरवी मिरची तुमच्या आरोग्यासाठी चांगली मानली जाते. जर तुम्ही हिरव्या मिरचीचं नियमित सेवन करत असाल तर तुमचा अनेक आजारांपासून बचाव होतो. हिरव्या मिरचीचे जसे आरोग्यासाठी फायदे आहेत, तसेच तिचे वास्तु शास्त्रात देखील अनेक फायदे सांगीतले आहेत.ज्योतिष शास्त्रात हिरव्या मिरचीचे असे अनेक उपाय सांगीतले आहेत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात येणारी संकट दूर होऊ शकतात. जाणून घेऊयात अशाच काही उपयांबद्दल

वास्तु दोष दूर करते – जर तुमच्या कामात सतत काही अडथळे येत असतील,तुमची हरवलेली वस्तू सापडत नसेल. काही विचित्र घटना घडत असतील तर याचा अर्थ असा की तुमच्या घरात वास्तु दोष आहे. वास्तु दोष दूर करण्यासाठी तुम्ही एका काचेच्या पाण्यानं भरलेल्या ग्लासामध्ये मिरची ठेवा, आणि सध्यांकाळच्या वेळी कोणालाही न सांगता ती मिरीच घराच्या बाहेर फेकून या यामुळे वास्तु दोष दूर होतो असं भविष्य शास्त्रात सांगितलं आहे.

आर्थिक अडचणी दूर होतील – जर तुम्हालाही वारंवार आर्थिक अडचणी येत असतील, तुमच्या हातातही पैसा टिकत नसेल तर ज्योतिष शास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगितला आहे. तुम्ही तुमच्या पर्समध्ये तीन हिरव्या मिरच्या ठेवा, त्या मिरच्या सुकल्यांनंतर पुन्हा तीन मिरच्या ठेवा जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला कधीही आर्थिक समस्या जाणवणार नाही.

जर तुमच्या घरातील एखाद्या लहान मुलाला नजर लागली असेल तर नजर उतरवण्यासाठी देखील हिरव्या मिरचीचाच उपयोग करतात. हिरव्या मिरच्याच्या मदतीनं तुम्ही लहान मुलांची नजर उतरवू शकतात.

एवढंच नाही तर तुम्हाला ऑफिसमध्ये काही त्रास असेल, कोणासोबत जर सतत भांडणं होत असतील, शांतता मिळत नसेल तर तुम्ही जिथे बसता त्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये हिरव्या मिरच्या ठेवा त्यामुळे तुमचे प्रॉब्लेम दूर होण्यास मदत होईल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.