AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : तिसऱ्या वनडे सामन्यात पराभव कसा झाला? दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने सांगितलं कारण

दक्षिण अफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका भारताने 2-1 ने खिशात घातली. दुसरा वनडे सामना गमवल्याने भारतीय क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली होती. पण भारताने हा सामना 9 गडी राखून सहज जिंकला.

IND vs SA : तिसऱ्या वनडे सामन्यात पराभव कसा झाला? दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने सांगितलं कारण
IND vs SA : तिसऱ्या वनडे सामन्यात पराभव कसा झाला? दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने सांगितलं कारणImage Credit source: PTI
| Updated on: Dec 06, 2025 | 9:31 PM
Share

दक्षिण अफ्रिकेने कसोटी मालिकेत भारताला धोबीपछाड दिल्यानंतर वनडेतही जेरीस आणलं होतं. पहिल्या वनडे सामन्यात भारताना 17 धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या वनडे सामन्यात 358 धावा करूनही भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे तिसऱ्या वनडे सामन्यात काय होतं? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. खरं तर भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आणि भारताने अर्धा सामना तिथेच जिंकला. भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच दक्षिण अफ्रिकेला 270 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर हे आव्हान भारताने 1 गडी गमवून 39.5 षटकात पूर्ण केलं. यासह तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने 2-1 ने जिंकली. या विजयानंतर नाणेफेकीचा कौल हा महत्त्वाचा ठरल्याचं कर्णधार केएल राहुलने सांगितलं. इतकंच 20 सामन्यानंतर भारताने नाणेफेक जिंकल्याने केएल राहुलने आनंदही व्यक्त केला. असं असताना दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने पराभवाचं कारण सांगितलं.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा म्हणाला की, ‘आजचा सामना आम्हाला खूप रोमांचक करायचा होता. पण फलंदाजीच्या दृष्टिकोनातून, आमच्याकडे पुरेसे धावा नव्हत्या. प्रकाशात खेळणे सोपे होते. आम्ही विकेट पडत असताना आम्ही कदाचित हुशार असायला हवे होते. भारतीय संघाने त्यांची गुणवत्ता दाखवली. याबाबत त्यांचे कौतुक. जर तुम्ही पहिले दोन एकदिवसीय सामने पाहिले तर आम्ही ते केले. त्यामुळे या सामन्यात आम्ही खूप हुशार असू शकलो असतो. कदाचित आज परिस्थिती वेगळी होती. 50 षटकांच्या सामन्यात तुम्हाला कधीही सर्वबाद व्हायचे नसते. काही चांगल्या सुरुवातींपैकी क्विंटनने 100 धावा काढल्या आणि मीही तो केल्या पण त्यात तेवढं यश मिळालं नाही.’

‘आम्ही निश्चितच खूप काही शिकलो आहोत. आम्ही कसे खेळायचे याबद्दल बरेच काही बोलतो. भारताकडे दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत आणि त्यांना दबावाखाली आणणे कधीच सोपे नसते. मालिकेतील बऱ्याच भागांसाठी आम्ही ते केले. मला वाटते की जर 10 बॉक्स असतील तर आम्ही त्यापैकी 6 किंवा 7 बॉक्स जिंकले आहेत.’, असंही टेम्बा बावुमा पुढे म्हणाला.

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह.

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह

कॉकरोच पळवण्याचे 4 सुरक्षित घरगुती उपाय, तिसरा सर्वात खास, परत घरात दिसणारच नाहीत...

कॉकरोच पळवण्याचे 4 सुरक्षित घरगुती उपाय, तिसरा सर्वात खास, परत घरात दिसणारच नाहीत..