AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत माझी मातृभूमी…पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूच्या दाव्याने खळबळ, भारतीय नागरिकत्व स्वीकारणार? जबदस्तीच्या धर्मांतरवर सोडले मौन

Indian Citizenship : पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्याने शेजारील देशात काहूर माजले आहे. जबरदस्तीच्या धर्मांतर ते CAA पर्यंत अनेक विषयाला या क्रिकेटपटूने हात घातला. त्याने X या सोशल मीडियावर त्याचे विचार बिनधास्तपणे मांडले.

भारत माझी मातृभूमी...पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूच्या दाव्याने खळबळ, भारतीय नागरिकत्व स्वीकारणार? जबदस्तीच्या धर्मांतरवर सोडले मौन
पाकिस्तान
| Updated on: Oct 05, 2025 | 11:19 AM
Share

Pakistan former Cricketer Danish Kaneria : माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याच्या एका वक्तव्याने पाकिस्तानमध्ये काहूर उठले आहे. भारताला त्याने उघडपणे पाठिंबा दिला आहे. दानिशने 2000 ते 2010 पर्यंत पाकिस्तानसाठी 61 कसोटी तर 18 वनडे सामने खेळले आहेत. पाकिस्तानच्या क्रिकेट संघात केवळ दोन हिंदूंना आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यात दानिश कनेरिया हा एक आहे. पाकिस्तानमधील घडामोडींवर तो काही का बोलत नाही असा सवाल त्याला वारंवार विचारण्यात आला. त्यावर मग त्याने त्याचे विचार बिनधास्तपणे X या सोशल मीडियावर मांडले.

काय म्हणाला दानिश

दानिश कनेरिया हा नेहमी भारतातील घाडमोडींवर कमेंट करतो. सोशल मीडियावर व्यक्त होतो. हे तो केवळ भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी करत असल्याचे म्हटले जात होतो. या आरोपाला दानिशने प्रखर उत्तर दिले. त्याने एक्सवर दीर्घ पोस्ट लिहिली. यावेळी त्याने पीसीबीवर टीका केली. पाकिस्तान आणि येथील लोकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केल्याचे तो म्हणाला. पण त्यासोबतच पाकिस्तानी अधिकारी आणि पीसीबीकडून भेदभावाचे चटके सहन करावे लागले. माझ्या धर्मांतरणाचाही प्रयत्न झाल्याचा खळबळजनक दावा त्याने केला.

भारत ही माझी मातृभूमी

माजी फिरकीपटून पाकिस्तानला जन्मभूमी तर भारताला मातृभूमी मानतो. कनेरियाने भारत आणि नागरिकत्वाविषयी त्याने त्याची स्पष्ट भूमिका मांडली. पाकिस्तान आपली जन्मभूमी आहे. तर भारतात पूर्वजांची, माझी मातृभूमी आहे. भारत माझ्यासाठी एक मंदिर आहे. भारतीय नागरिकत्वाचा माझा कोणताही प्रयत्न नाही. तशी योजना नाही. जर भविष्यात तशी गरज पडली तर CAA मुळे माझा आणि आमच्या लोकांसाठी मार्ग मोकळा झाला आहे, असे त्याने स्पष्ट केले.

भगवान श्रीरामचा आशीर्वाद

आपल्या सुरक्षेविषयी भारतातील काही चाहते चिंता व्यक्त करतात. त्यावर दानिश कनेरियाने मत व्यक्त केले आहे. प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने मी आणि माझे कुटुंब सुरक्षित आणि आनंदीत आहे. माझे भाग्य हे भगवान रामाच्या हातात आहे, असे त्याने नमुद केले आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा