AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वुमन्स वनडे वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी कसं असेल समीकरण, भारतासह 8 संघांना अशी संधी

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. प्रत्येक सामन्यानंतर आता उपांत्य फेरीची शर्यत चुरशीची होताना दिसत आहे. कोणत्या संघाला उपांत्य फेरीची किती संधी ते जाणून घ्या.

वुमन्स वनडे वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी कसं असेल समीकरण, भारतासह 8 संघांना अशी संधी
वुमन्स वनडे वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी कसं असेल समीकरण, भारतासह 8 संघांना अशी संधीImage Credit source: ICC Twitter
| Updated on: Oct 14, 2025 | 7:48 PM
Share

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने सुरु आहेत. प्रत्येक सामन्यानंतर उपांत्य फेरीचं गणित बदलताना दिसत आहे. सध्याची गुणतालिका पाहिली तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि भारत हे संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. पण हे चित्र कधीही बदलू शकतं. कारण अद्याप कोणत्याही संघाचं काहीच ठरलेलं नाही. या स्पर्धेत एकूण 8 संघ खेळत आहेत आणि साखळी फेरीत प्रत्येक संघ एकूण 7 सामने खेळणार आहेत. त्यामुळे काही संघांनी 4, तर काही संघांनी 3 सामने खेळले आहे. त्यामुळे आता या स्पर्धेत चुरस वाढणार आहे.

  • ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत 7 गुणांसह आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 4 सामने खेळले असून तीन सामन्यात विजय, तर एक सामना पावसामुळे ड्रॉ झाला आहे. ऑस्ट्रेलियाचे 3 तीन सामने शिल्लक असून 6 गुणांची कमाई करू शकतात. म्हणजेच हे तिन्ही सामने जिंकले तर 13 गुण होतील. यासह उपांत्य फेरीत जागा पक्की होईल. ऑस्ट्रेलियाने दोन सामने जिंकले तरी जागा निश्चित होईल.
  • इंग्लंडने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली असून तीन पैकी तीन सामने जिंकले आहेत. सध्या इंग्लंडचे 6 गुण असून चार सामने शिल्लक आहे. त्यामुळे इंग्लंडकडे 14 गुण कमवण्याची संधी आहे. इंग्लंडने चार पैकी 3 सामने जिंकले तर स्थान पक्कं होईल. दोन सामने जिंकले तरी काठावर उपांत्य फेरी गाठेल, पण नेट रनरेट अडचणीचा ठरेल.
  • दक्षिण अफ्रिकेने चार सामन्यात 6 गुणांची कमाई केली असून उर्वरित तीन सामन्यात आणखी 6 गुण कमवू शकते. तीन सामने जिंकले तर 12 गुण होतील. तसेच उपांत्य फेरीचं स्थान पक्कं होईल. तीन पैकी एक सामना गमावला तरी उपांत्य फेरीत जागा मिळू शकते. पण नेट रनरेटचं गणित महत्त्वाचं ठरेलं.
  • भारताने आतापर्यंत चार सामने खेळले असून दोन सामन्यात विजय आणि दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. त्यामुळे उर्वरित तीन सामन्यात विजय मिळवावा लागेल. तरच 10 गुण होतील. म्हणजेच प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. एका सामन्यात पराभव झाला तर जर तर वर गणित येईल.
  • न्यूझीलंडने तीन सामने खेळले असून दोन गमावले आहेत. त्यामुळे 2 गुणच आहेत. त्यामुळे उर्वरित चार सामन्यात विजय मिळवला तर 10 गुण होतील. एकही सामना गमावला तर उपांत्य फेरीचं गणित फिस्कटू शकते.
  • बांग्लादेशने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. त्यात फक्त एका सामन्यात विजय मिळवला असून 2 गुण आहेत. उर्वरित तीन सामन्यात विजय मिळवला तर 8 गुण होतील. पण असं असूनही उपांत्य फेरीचं गणित जर तर वर असेल. त्यात एक आणखी सामना गमावला तर पत्ता कट होईल.
  • श्रीलंकेने सध्या तीन पैकी 2 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. त्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना ड्रॉ झाल्याने 1 गुण पदरात पडला आहे. आता उर्वरित 4 सामन्यात विजय मिळवला तर 8 गुण मिळतील. म्हणजेच 9 होतील. पण येथेही जर तरच गणित म्हणजेच इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागेल.
  • पाकिस्तानने आतापर्यंत खेळलेल्या तीन पैकी तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. त्यामुळे उर्वरित चार सामन्यात विजय मिळवला तर 8 गुण होतील. त्यामुळे एका सामन्यात पराभव आणि पत्ता कट अशी स्थिती आहे. आताच स्थिती जर तरवर आहे. पुढे हे गणित सामन्यातील पराभवामुळे संपुष्टात येईल.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री.

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री