AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : टीम इंडियाच्या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनीचं कौतुक

ज्यावेळी ऑस्ट्रेलिया दुसरी इनिंग खेळत होता. त्यावेळी टीम इंडियाला अधिक विकेटची गरज होती.

IND vs AUS : टीम इंडियाच्या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनीचं कौतुक
Team india Image Credit source: BCCI
| Updated on: Sep 22, 2022 | 11:20 AM
Share

आशिया चषकात (Asia Cup 2022) टीम इंडियाचा पराभव झाल्यापासून गोलंदाजांवरती अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कारण टीम इंडियाच्या (Team India) गोलंदाजांनी आशिया चषकात महत्त्वाच्या सामन्यात अत्यंत खराब कामगिरी केली. सोशल मीडियावर (Social Media) सुद्धा अनेक खेळाडूंवरती चाहत्यांनी जोरदार टीका केली. टीम इंडियाचं कॅप्टन पद आणि गोलंदाज यांच्यावरती मागच्या काही दिवसांपासून वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

ज्यावेळी ऑस्ट्रेलिया दुसरी इनिंग खेळत होता. त्यावेळी टीम इंडियाला अधिक विकेटची गरज होती. त्याचवेळी टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल याच्या गोलंदाजी करीत असताना कॅमेरून ग्रीनच्या पॅडवर चेंडू आदळला होता. परंतु अपील केली नाही. त्याचे परिणाम पुढे टीम इंडियाला पाहायला मिळाले.

विशेष म्हणजे टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी सुद्धा टीका केली आहे. कारण सध्या खेळाडू अपील सुद्धा करीत नाहीत, म्हणजे नेमकं कोणता खेळ खेळत आहेत हेचं कळेना अशी टीका केली आहे.

धोनी सगळ्यात यशस्वी कर्णधार होता. कारण त्याने विकेट किपिंग करीत असताना अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या विरुद्धच्या झालेल्या पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांची चांगली धुलाई झाल्याची पाहायला मिळाली असंही शास्त्री म्हणाले.

टीम इंडियाची दुसरी मॅच उद्या नागपूरमध्ये होणार आहे. त्यावेळी टीम इंडिया विजयी होणार का ? हे पहावे लागले.

Follow Us
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण.
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान.
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर.
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल.
एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं
एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं.
शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो...
शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो....
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात काय?
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात काय?.
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन.
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?.