AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : टीम इंडियाच्या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनीचं कौतुक

ज्यावेळी ऑस्ट्रेलिया दुसरी इनिंग खेळत होता. त्यावेळी टीम इंडियाला अधिक विकेटची गरज होती.

IND vs AUS : टीम इंडियाच्या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनीचं कौतुक
Team india Image Credit source: BCCI
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Sep 22, 2022 | 11:20 AM
Share

आशिया चषकात (Asia Cup 2022) टीम इंडियाचा पराभव झाल्यापासून गोलंदाजांवरती अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कारण टीम इंडियाच्या (Team India) गोलंदाजांनी आशिया चषकात महत्त्वाच्या सामन्यात अत्यंत खराब कामगिरी केली. सोशल मीडियावर (Social Media) सुद्धा अनेक खेळाडूंवरती चाहत्यांनी जोरदार टीका केली. टीम इंडियाचं कॅप्टन पद आणि गोलंदाज यांच्यावरती मागच्या काही दिवसांपासून वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

ज्यावेळी ऑस्ट्रेलिया दुसरी इनिंग खेळत होता. त्यावेळी टीम इंडियाला अधिक विकेटची गरज होती. त्याचवेळी टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल याच्या गोलंदाजी करीत असताना कॅमेरून ग्रीनच्या पॅडवर चेंडू आदळला होता. परंतु अपील केली नाही. त्याचे परिणाम पुढे टीम इंडियाला पाहायला मिळाले.

विशेष म्हणजे टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी सुद्धा टीका केली आहे. कारण सध्या खेळाडू अपील सुद्धा करीत नाहीत, म्हणजे नेमकं कोणता खेळ खेळत आहेत हेचं कळेना अशी टीका केली आहे.

धोनी सगळ्यात यशस्वी कर्णधार होता. कारण त्याने विकेट किपिंग करीत असताना अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या विरुद्धच्या झालेल्या पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांची चांगली धुलाई झाल्याची पाहायला मिळाली असंही शास्त्री म्हणाले.

टीम इंडियाची दुसरी मॅच उद्या नागपूरमध्ये होणार आहे. त्यावेळी टीम इंडिया विजयी होणार का ? हे पहावे लागले.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर