AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय आहे 5G? तुम्हाला किती स्पीड मिळेल?

मुंबई : भारतात 5G मोबाईल नेटवर्किंग सेवा डिसेंबर 2019 पर्यंत सुरु होणार आहे. 5G सेवेमुळे भारतीय टेलिकॉम क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे. यामुळे केवळ तुमच्या इंटरनेटचं स्पीडच वाढणार नाही तर, तुम्हाला नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलजीमध्ये घेऊन जाणार आहे. यामुळे टेलिकॉम क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे. 5G सेवेमुळे जगभरातील लाखो डिव्हाईस एकमेकांना कनेक्ट होतील. यामुळे लाखो लोकांना संपर्क साधता येणार […]

काय आहे 5G? तुम्हाला किती स्पीड मिळेल?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM
Share

मुंबई : भारतात 5G मोबाईल नेटवर्किंग सेवा डिसेंबर 2019 पर्यंत सुरु होणार आहे. 5G सेवेमुळे भारतीय टेलिकॉम क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे. यामुळे केवळ तुमच्या इंटरनेटचं स्पीडच वाढणार नाही तर, तुम्हाला नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलजीमध्ये घेऊन जाणार आहे. यामुळे टेलिकॉम क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे. 5G सेवेमुळे जगभरातील लाखो डिव्हाईस एकमेकांना कनेक्ट होतील. यामुळे लाखो लोकांना संपर्क साधता येणार आहेत. या डिव्हाईसमध्ये फ्रिज, सिक्युरिटी सिस्टीम आणि स्मार्ट सिटी यांचा समावेश आहे.

  5G सेवा

 मोबाईल इंडस्ट्री इंटरनेटच्या माध्यमातून नेटवर्क तयार करते. त्यानंतर ते नेटवर्क रिबील्ड होतं. त्यालाच आपण नेक्स्ट जनरेशन अर्थात ‘G’ असं म्हणतो. सध्या मोबाईल कंपन्या 4G LTE  नेटवर्कचा वापर करत आहेत. ही सेवा जलद असली तरी यामुळे युजर्सला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. त्यामुळे  5G सेवा आल्यानंतर इंटरनेट सेवा जलद तर होईल, त्यासोबतच तुमच्या मोबाईल बॅटरीची समस्यादेखील संपणार आहे.  तुमची बॅटरी लवकर उतरणार नाहीच, शिवाय बॅटरीचं आयुष्यही वाढेल. 4 जी सेवेनुसार सध्या 1000 Mbps इंटरनेटचा सरासरी स्पीड आहे. मात्र, 5G सेवा अपडेट झाल्यानंतर प्रत्येकाला प्रति सेकंदाला 10,000 Mbps इतका स्पीड मिळेल.

कधी लाँच होणार?

मार्च महिन्यापासून अमेरिका टेलिकॉम कंपन्या दक्षिण कोरियात 5G सेवेची सुरुवात करणार आहेत. तसेच 2019 मध्ये डिसेंबर अखेरपर्यंत जपानदेखील 5G सेवा लाँच करेल. मात्र, चीन 5G सेवा 2020 मध्ये लाँच करणार आहे.  भारतात देखील 2019 पर्यंत 5G सेवा सुरु होईल. असं असलं तरी  5G सेवेचं जाळं भारतभर पसरण्यासाठी 2022 वर्ष उजडावं लागेल.

पहिला 5G स्मार्टफोन

वनप्लस, शाओमी आणि हुवावे या मोबाईल कंपन्या पहिला 5G स्मार्टफोन लाँच करतील. महत्त्वाचं म्हणजे 5G मोबाईल अधिक डेटा जनरेट करेल. त्यामुळे इंटरनेट वापरताना बफरिंगचा सामना करावा लागणार नाही. तसेच यात प्रायव्हसीची देखील काळजी घेतली आहे.

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.