AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेव्हा ढग फुटतात, तेव्हा पाणी किती वेगाने खाली येते? घरं अक्षरश: पत्त्याच्या पानासारखी कोलमडतात

उत्तरकाशीच्या धराली भागात ढग फुटल्याने आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू झाला. तर जवळपास ५० लोक बेपत्ता असल्याचे दिसत आहे. ढग का फुटतात? अशा घटना का घडतात? चला, जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर...

जेव्हा ढग फुटतात, तेव्हा पाणी किती वेगाने खाली येते? घरं अक्षरश: पत्त्याच्या पानासारखी कोलमडतात
Uttarkashi Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 07, 2025 | 5:10 PM
Share

उत्तरकाशीच्या धराली भागात ढग फुटल्याने मोठी दुर्घटना घडली. मंगळवारी ढग फुटल्याने अचानक आलेल्या पुरात किमान चार जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ५० लोक बेपत्ता झाले. डोंगरातून मलब्यासह पूर आला आणि नदीकाठच्या अनेक घरांचा नाश झाला. पोलीस, लष्कर, NDRF आणि SDRF च्या बचाव पथकांना तैनात करण्यात आले आहे. बचाव कार्याला गती देण्यासाठी लष्कराच्या अतिरिक्त हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली आहे. पण ढग फुटी म्हणजे नेमकं काय? किती वेगाने पाणी खाली येते? चला जाणून घेऊया… ढग फुटणे म्हणजे काय? function loadTaboolaWidget() { window._taboola = window._taboola || []; var isMobile...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी....
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी.....
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.