AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत आणि श्रीलंका दोन वेगळे देश, तरीही भारताच्या नकाशात नेहमी श्रीलंका का ? महत्त्वपूर्ण माहिती

भारत आणि श्रीलंका हे दोन्ही स्वतंत्र देश असताना भारताच्या नकाशात ही श्रीलंका का दाखवली जाते. तर पाकिस्तान आणि चीनचा ही काही भाग भारताच्या नकाशात कापला गेला आहे.

भारत आणि श्रीलंका दोन वेगळे देश, तरीही भारताच्या नकाशात नेहमी श्रीलंका का ? महत्त्वपूर्ण माहिती
India MapImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jan 15, 2023 | 4:36 PM
Share

भारताच्या नकाशात श्रीलंका नेहमीच जोडलेली दिसते. आता प्रश्न असा पडतो की, भारत आणि श्रीलंका हे दोन्ही स्वतंत्र देश असताना भारताच्या नकाशात ही श्रीलंका का दाखवली जाते. तर पाकिस्तान आणि चीनचा ही काही भाग भारताच्या नकाशात कापला गेला आहे. युनायटेड नेशन्सचा एक कायदा आहे, ज्याला समुद्राचा कायदा म्हणतात. या कायद्यानुसार जर एखाद्या देशाची सीमा समुद्राला लागून असेल तर सीमेपासून 200 सागरी मैल म्हणजेच 370 किलोमीटरचा परिसर हा त्या देशाचा सागरी क्षेत्र मानला जातो. आता श्रीलंका आणि भारत यांच्यातील अंतर केवळ 18 सागरी मैल आहे.

त्यामुळेच भारताच्या नकाशात श्रीलंका दाखवली जाते. खरं तर 1956 साली युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी (UNCLOS-I) संयुक्त राष्ट्रसंघाने आयोजित केले होते. या परिषदेत अनेक देश सहभागी झाले होते.

या चर्चेचा निकाल 1958 मध्ये लागला. परिणामी देशांच्या सागरी हद्दीसंदर्भातील करार व करारांवर कायदे करण्यात आले. मात्र 1973 ते 1982 या काळात तिसरी परिषद (UNCLOS-III) झाली आणि समुद्राशी संबंधित आंतरराष्ट्रीय कायद्यांना मान्यता देण्यात आली.

यापैकी एक कायदा म्हणजे सी चा कायदा, ज्याअंतर्गत एखाद्या देशाच्या नकाशात त्या देशाच्या बेस लाइनपासून 200 नॉटिकल मैलांपर्यंतची मर्यादा दाखवणे बंधनकारक आहे. एक सागरी मैल 1.824 किलोमीटर आहे. अशा परिस्थितीत 200 सागरी मैल म्हणजे 370 किलोमीटर.

त्यामुळेच भारताच्या समुद्राला लागून असलेल्या भारताच्या सीमेपासून 370 किलोमीटर अंतरावर येणारा परिसर नकाशात दाखवण्यात आला आहे. त्यामुळे स्वतंत्र देश असूनही भारताच्या नकाशात श्रीलंकेला नेहमीच पाहिले जाते.

Follow Us
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?