AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिरची खाल्ल्यावर डोळ्यातून पाणी का येतं? वाचा

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मिरचीचा तिखटपणा पाण्याने कमी होत नाही. जोपर्यंत आपण पाणी पित राहतो तोपर्यंत आपल्याला दिलासा मिळतो.

मिरची खाल्ल्यावर डोळ्यातून पाणी का येतं? वाचा
chillies pungentImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jan 15, 2023 | 5:57 PM
Share

जेवण स्वादिष्ट करण्यासाठी विविध प्रकारचे मसाले वापरले जातात. असाच एक मसाला म्हणजे मिरची. मिरचीमुळे जेवणाची चव वाढते. काही लोकांना नॉर्मल तिखट पदार्थ आवडतात, तर काही लोकांना जास्त तिखट आवडतात. या दोन्ही पदार्थांमध्ये मिरचीचा वापर केला जातो. मिरची केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी अनेक फायदे देते. काही लोक जेवणात लाल मिरची वापरतात, तर काही लोक हिरवी मिरची वापरतात, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की थेट मिरची खाल्ल्यावर डोळ्यात अश्रू का येतात?

जास्त मसालेदार मिरची खाल्ल्याने कधीकधी तोंडात आणि पोटात जळजळ होते. याशिवाय मिरची कापताना हाताला जळजळ होते. त्यात कॅप्सॅसिन नावाचे कंपाऊंड असते, जे त्याच्या बीजभागात असते.

कॅप्सॅसिन हे कंपाऊंड आहे जे मिरची तिखट बनवते. जेव्हा हे कंपाऊंड आपल्या त्वचेच्या आणि जीभेच्या संपर्कात येते तेव्हा ते आपल्या रक्तात पी नावाचे रसायन सोडते, ज्यामुळे मेंदूत उष्णता आणि जळजळ होण्याचे संकेत तयार होतात आणि यामुळे मिरची लागते (तिखट लागते).

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मिरचीचा तिखटपणा पाण्याने कमी होत नाही. जोपर्यंत आपण पाणी पित राहतो तोपर्यंत आपल्याला दिलासा मिळतो. असे होते कारण कॅप्सॅसिन पाण्यात विरघळत नाही. त्याची तडतड शांत करण्यासाठी आपण दही, साखर किंवा दूध खाऊ शकता.

“कॅरोलिना रीपर” ला जगातील सर्वात तिखट मिरचीचा मान मिळाला आहे. विशेषत: अमेरिकेत या मिरचीचे पीक घेतले जाते. ती थोडी शिमला मिरचीसारखी दिसते. या मिरचीचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे.

Follow Us
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; भाजपचा पलटवार!
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, पाहा ड्रोन दृश्य...
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुरांसाठी 25 हजारांची मागणी
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले यांचे मोठे विधान
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध पास असूनही पोलिसांची अडवणूक
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, मुंबईला रवाना
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...