AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिरची खाल्ल्यावर डोळ्यातून पाणी का येतं? वाचा

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मिरचीचा तिखटपणा पाण्याने कमी होत नाही. जोपर्यंत आपण पाणी पित राहतो तोपर्यंत आपल्याला दिलासा मिळतो.

मिरची खाल्ल्यावर डोळ्यातून पाणी का येतं? वाचा
chillies pungentImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 15, 2023 | 5:57 PM
Share

जेवण स्वादिष्ट करण्यासाठी विविध प्रकारचे मसाले वापरले जातात. असाच एक मसाला म्हणजे मिरची. मिरचीमुळे जेवणाची चव वाढते. काही लोकांना नॉर्मल तिखट पदार्थ आवडतात, तर काही लोकांना जास्त तिखट आवडतात. या दोन्ही पदार्थांमध्ये मिरचीचा वापर केला जातो. मिरची केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी अनेक फायदे देते. काही लोक जेवणात लाल मिरची वापरतात, तर काही लोक हिरवी मिरची वापरतात, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की थेट मिरची खाल्ल्यावर डोळ्यात अश्रू का येतात?

जास्त मसालेदार मिरची खाल्ल्याने कधीकधी तोंडात आणि पोटात जळजळ होते. याशिवाय मिरची कापताना हाताला जळजळ होते. त्यात कॅप्सॅसिन नावाचे कंपाऊंड असते, जे त्याच्या बीजभागात असते.

कॅप्सॅसिन हे कंपाऊंड आहे जे मिरची तिखट बनवते. जेव्हा हे कंपाऊंड आपल्या त्वचेच्या आणि जीभेच्या संपर्कात येते तेव्हा ते आपल्या रक्तात पी नावाचे रसायन सोडते, ज्यामुळे मेंदूत उष्णता आणि जळजळ होण्याचे संकेत तयार होतात आणि यामुळे मिरची लागते (तिखट लागते).

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मिरचीचा तिखटपणा पाण्याने कमी होत नाही. जोपर्यंत आपण पाणी पित राहतो तोपर्यंत आपल्याला दिलासा मिळतो. असे होते कारण कॅप्सॅसिन पाण्यात विरघळत नाही. त्याची तडतड शांत करण्यासाठी आपण दही, साखर किंवा दूध खाऊ शकता.

“कॅरोलिना रीपर” ला जगातील सर्वात तिखट मिरचीचा मान मिळाला आहे. विशेषत: अमेरिकेत या मिरचीचे पीक घेतले जाते. ती थोडी शिमला मिरचीसारखी दिसते. या मिरचीचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे.

Follow Us
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा.
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा.
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला.
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून....
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून.....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....