AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिरची खाल्ल्यावर डोळ्यातून पाणी का येतं? वाचा

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मिरचीचा तिखटपणा पाण्याने कमी होत नाही. जोपर्यंत आपण पाणी पित राहतो तोपर्यंत आपल्याला दिलासा मिळतो.

मिरची खाल्ल्यावर डोळ्यातून पाणी का येतं? वाचा
chillies pungentImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 15, 2023 | 5:57 PM
Share

जेवण स्वादिष्ट करण्यासाठी विविध प्रकारचे मसाले वापरले जातात. असाच एक मसाला म्हणजे मिरची. मिरचीमुळे जेवणाची चव वाढते. काही लोकांना नॉर्मल तिखट पदार्थ आवडतात, तर काही लोकांना जास्त तिखट आवडतात. या दोन्ही पदार्थांमध्ये मिरचीचा वापर केला जातो. मिरची केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी अनेक फायदे देते. काही लोक जेवणात लाल मिरची वापरतात, तर काही लोक हिरवी मिरची वापरतात, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की थेट मिरची खाल्ल्यावर डोळ्यात अश्रू का येतात?

जास्त मसालेदार मिरची खाल्ल्याने कधीकधी तोंडात आणि पोटात जळजळ होते. याशिवाय मिरची कापताना हाताला जळजळ होते. त्यात कॅप्सॅसिन नावाचे कंपाऊंड असते, जे त्याच्या बीजभागात असते.

कॅप्सॅसिन हे कंपाऊंड आहे जे मिरची तिखट बनवते. जेव्हा हे कंपाऊंड आपल्या त्वचेच्या आणि जीभेच्या संपर्कात येते तेव्हा ते आपल्या रक्तात पी नावाचे रसायन सोडते, ज्यामुळे मेंदूत उष्णता आणि जळजळ होण्याचे संकेत तयार होतात आणि यामुळे मिरची लागते (तिखट लागते).

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मिरचीचा तिखटपणा पाण्याने कमी होत नाही. जोपर्यंत आपण पाणी पित राहतो तोपर्यंत आपल्याला दिलासा मिळतो. असे होते कारण कॅप्सॅसिन पाण्यात विरघळत नाही. त्याची तडतड शांत करण्यासाठी आपण दही, साखर किंवा दूध खाऊ शकता.

“कॅरोलिना रीपर” ला जगातील सर्वात तिखट मिरचीचा मान मिळाला आहे. विशेषत: अमेरिकेत या मिरचीचे पीक घेतले जाते. ती थोडी शिमला मिरचीसारखी दिसते. या मिरचीचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे.

नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.