AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral : ‘हाच तर स्वर्ग आहे!’ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना काश्मीरनं घातलीय भुरळ, Share केले Photos

काश्मीर(Kashmir)ला पृथ्वीवरील स्वर्ग (Heaven) म्हणतात. हिवाळ्या(Winter)च्या मोसमात इथं प्रचंड बर्फवृष्टी (Snowfall) होते. रेल्वे मंत्री (Railway Minister) अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनाही श्रीनगरच्या सौंदर्यानं भुरळ घातलीय. काही छायाचित्रे त्यांनी ट्विटरवर शेअर केलीत.

Viral : 'हाच तर स्वर्ग आहे!' रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना काश्मीरनं घातलीय भुरळ, Share केले Photos
श्रीनगर रेल्वे स्थानक
| Updated on: Jan 12, 2022 | 5:18 PM
Share

भारतात एकापेक्षा एक सुंदर ठिकाणं आहेत, जी पाहिल्यानंतर लोक आपल्याला एक अभिमानाची भावना येते. विशेषतः जर आपण काश्मीर(Kashmir)बद्दल बोललो तर त्याला पृथ्वीवरील स्वर्ग (Heaven) म्हणतात. हिवाळ्या(Winter)च्या मोसमात इथं प्रचंड बर्फवृष्टी (Snowfall) होते आणि त्यानंतर आजूबाजूला जे दृश्य दिसतं ते खरच स्वर्गापेक्षा कमी नसतं. या ठिकाणच्या सौंदर्यानं सर्वांनाच भुरळ घातलीय. यामुळेच लाखो लोक इथं फिरण्यासाठी येतात आणि पृथ्वीवरील स्वर्गासारखं दृश्य अनुभवतात. परदेशातूनही मोठ्या संख्येनं लोक इथं येतात आणि सौंदर्यानं मंत्रमुग्ध होतात. जगभरातल्या सुंदर ठिकाणांची छायाचित्रं सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होत असली तरी आजकाल श्रीनगरमधल्या काही छायाचित्रांनी लोकांचं मन मोहून टाकलंय.

रेल्वे मंत्र्यांना घातली भुरळ

रेल्वे मंत्री (Railway Minister) अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनाही श्रीनगरच्या सौंदर्यानं भुरळ घातलीय. संपूर्ण बर्फानं झाकलेल्या श्रीनगर रेल्वे स्थानकाची काही छायाचित्रे त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केलीत. आजूबाजूला फक्त शुभ्रता दिसते.

अमीर खुसरोंच्या ओळी

फोटो शेअर करताना, रेल्वे मंत्री वैष्णव यांनी सुफी गायक अमीर खुसरो यांच्या प्रसिद्ध ओळीही लिहिल्या आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, की ‘गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त… हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त’. याचा अर्थ पृथ्वीवर स्वर्ग असेल तर तो इथे आहे, इथे आहे, इथे आहे.

तीन Photos शेअर

रेल्वेमंत्र्यांनी 3 छायाचित्रं शेअर केलीत, ज्यात पहिल्या फोटोत श्रीनगर रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूच्या झाडांवर बर्फाची चादर दिसतेय. तर दुसरा फोटो रेल्वे ट्रॅकचा आहे, जो पूर्णपणे बर्फानं झाकला आहे आणि तिसऱ्या फोटोत, रेल्वे स्थानकाच्या बाहेरचं एक सुंदर दृश्य आहे.

‘हा आमचा स्वर्ग’

श्रीनगर रेल्वे स्थानकाची सुंदर छायाचित्रं पाहून सोशल मीडिया यूझर्सनीही भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका यूझरनं ‘पृथ्वीचा स्वर्ग आमचं काश्मीर आहे’ असं लिहिलंय. तर अनेक यूझर्सनी अमीर खुसरोच्या त्या ओळींचा अर्थ सांगितलाय.

VIDEO : शिक्षकाचा ‘असा’ निरोप समारंभ पाहिलाय? ढसाढसा रडले विद्यार्थी आणि सरकारीही…

Viral : ‘या’ हंसांनी माशांशी मैत्री केलीय की काय? 16 दशलक्षाहून अधिकवेळा पाहिला गेलाय ‘हा’ Video

Viral Video : पक्ष्यांची आपत्कालीन बैठक पाहिलीय का? यूझर्स म्हणतायत, बहुतेक कोविडच्या तिसऱ्या लाटेवर चर्चा सुरू असावी…

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.