AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wedding Couple : मधुचंद्राच्या रात्री नवरा-नवरीची खोली फुलांनी का सजवतात? 99 टक्के लोकांना खरं कारण नाही माहित

लग्न झालेल्या नवीन जोडप्याची खोली सजवण्याची प्रथा काही लोक पाळतात. लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा-नवरीची खोली फुलांनी सजवली जाते. पण अशी फुलांची सजावट का केली जाते? या बद्दल फार कमी जणांना माहित असेल.

Wedding Couple : मधुचंद्राच्या रात्री नवरा-नवरीची खोली फुलांनी का सजवतात? 99 टक्के लोकांना खरं कारण नाही माहित
wedding DecorationImage Credit source: pinterest
| Updated on: Feb 16, 2023 | 10:35 AM
Share

Wedding Couple : हिंदू धर्मात लग्नाच एक वेगळं महत्त्व आहे. विवाहाला पवित्र बंधन मानलं जातं. तुम्ही आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये पाहिलं असेल, लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा-नवरीची खोली फुलांनी सजवली जाते. त्याशिवाय खोलीस सुंगध दरवळत रहावा, यासाठी वेगवेगळ्या प्रकारची अत्तर वापरली जातात. लोक सजावटीसाठी खास आपल्या पसंतीच्या फुलांची निवड करतात. लग्न झालेल्या नवीन जोडप्याची खोली सजवण्याची प्रथा काही लोक पाळतात. लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा-नवरीची खोली फुलांनी सजवली जाते. पण अशी फुलांची सजावट का केली जाते? या बद्दल फार कमी जणांना माहित असेल. आज आम्ही यामागची कारणं तुम्हाला सांगणार आहोत.

फुलांची सजावट करण्यामागे कारणं काय?

लग्नानंतर पहिल्या रात्री खोली सजवण्यामागे वेगवेगळी कारणं सांगितली जातात. लग्नाच्या पहिल्या रात्री खोलीमध्ये फुलांची सजावट केल्यास, नवरा-नवरीच आयुष्य फुलांसारख सुगंधी रहात, असा एक समज आहे. नव्या जीवनाची सुरुवात फुलांसारखी सुंदर होते. वधूचा घरातला पहिलाच दिवसत असतो. त्यावेळी रुममधील वातावरण रोमँटिक बनवण्यासाठी फुलांची सजावट केली जाते. अनेक जण रुममध्ये फुलांसह मिठाई सुद्धा ठेवतात. असं केल्याने नवरा-नवरीच्या आयुष्यात गोडवा येतो, असं काही जणांच मत आहे. वैज्ञानिक अंगाने बोलायच झाल्यास, फुल आणि त्यांच्या सुगंधामुळे कामेच्छा अधिक उत्कंट होते. म्हणून खोलीची फुलांनी सजावट केली जाते. सजावटीसाठी कुठली फुलं वापरावीत?

लग्नाच्या पहिल्या रात्री खोली सजवण्यासाठी अनेकजण गुलाबांच्या फुलाचा वापर करतात. त्याशिवाय अत्तराची फवारणी केली जाते. रुमचा लूक रोमँटिक करण्यासाठी मेणबत्त्यांचाही वापर केला जातो. त्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची सुगंधी फुल वापरली जातात. नवरा-नवरीच पुढचं आयुष्य सुंदर व्हाव, त्याचबरोबर लग्नाची पहिली रात्र अधिक रोमँटिक व्हावी, हा फुलांच्या सजावटीमागे उद्देश असतो.

सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका
सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका.
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण.
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?.
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला.
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका..
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका...
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा..
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा...
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक.
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर.