AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wedding Couple : मधुचंद्राच्या रात्री नवरा-नवरीची खोली फुलांनी का सजवतात? 99 टक्के लोकांना खरं कारण नाही माहित

लग्न झालेल्या नवीन जोडप्याची खोली सजवण्याची प्रथा काही लोक पाळतात. लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा-नवरीची खोली फुलांनी सजवली जाते. पण अशी फुलांची सजावट का केली जाते? या बद्दल फार कमी जणांना माहित असेल.

Wedding Couple : मधुचंद्राच्या रात्री नवरा-नवरीची खोली फुलांनी का सजवतात? 99 टक्के लोकांना खरं कारण नाही माहित
wedding DecorationImage Credit source: pinterest
| Updated on: Feb 16, 2023 | 10:35 AM
Share

Wedding Couple : हिंदू धर्मात लग्नाच एक वेगळं महत्त्व आहे. विवाहाला पवित्र बंधन मानलं जातं. तुम्ही आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये पाहिलं असेल, लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा-नवरीची खोली फुलांनी सजवली जाते. त्याशिवाय खोलीस सुंगध दरवळत रहावा, यासाठी वेगवेगळ्या प्रकारची अत्तर वापरली जातात. लोक सजावटीसाठी खास आपल्या पसंतीच्या फुलांची निवड करतात. लग्न झालेल्या नवीन जोडप्याची खोली सजवण्याची प्रथा काही लोक पाळतात. लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा-नवरीची खोली फुलांनी सजवली जाते. पण अशी फुलांची सजावट का केली जाते? या बद्दल फार कमी जणांना माहित असेल. आज आम्ही यामागची कारणं तुम्हाला सांगणार आहोत.

फुलांची सजावट करण्यामागे कारणं काय?

लग्नानंतर पहिल्या रात्री खोली सजवण्यामागे वेगवेगळी कारणं सांगितली जातात. लग्नाच्या पहिल्या रात्री खोलीमध्ये फुलांची सजावट केल्यास, नवरा-नवरीच आयुष्य फुलांसारख सुगंधी रहात, असा एक समज आहे. नव्या जीवनाची सुरुवात फुलांसारखी सुंदर होते. वधूचा घरातला पहिलाच दिवसत असतो. त्यावेळी रुममधील वातावरण रोमँटिक बनवण्यासाठी फुलांची सजावट केली जाते. अनेक जण रुममध्ये फुलांसह मिठाई सुद्धा ठेवतात. असं केल्याने नवरा-नवरीच्या आयुष्यात गोडवा येतो, असं काही जणांच मत आहे. वैज्ञानिक अंगाने बोलायच झाल्यास, फुल आणि त्यांच्या सुगंधामुळे कामेच्छा अधिक उत्कंट होते. म्हणून खोलीची फुलांनी सजावट केली जाते. सजावटीसाठी कुठली फुलं वापरावीत?

लग्नाच्या पहिल्या रात्री खोली सजवण्यासाठी अनेकजण गुलाबांच्या फुलाचा वापर करतात. त्याशिवाय अत्तराची फवारणी केली जाते. रुमचा लूक रोमँटिक करण्यासाठी मेणबत्त्यांचाही वापर केला जातो. त्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची सुगंधी फुल वापरली जातात. नवरा-नवरीच पुढचं आयुष्य सुंदर व्हाव, त्याचबरोबर लग्नाची पहिली रात्र अधिक रोमँटिक व्हावी, हा फुलांच्या सजावटीमागे उद्देश असतो.

Follow Us
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त.
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या...
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या....
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी...
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी....
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.