
पुण्यात रक्षकनगरमध्ये लागलेल्या आगीत 15 घरे जळून खाक
या आगीत लेकीच्या लग्नासाठी जमवलेले सर्व साहित्य आगीत जळून राख झाल्याचे समोर आले आहे. प्रशासणाने संबधीत घटनेची तातडीने दखल घेत मदत करावी अशी मागणी रहिवाश्यांनी केली आहे. पीडित महिलेने बिगारी काम करून लग्नासाठीचे साहित्य (Materials for marriage)खरेदी केले होते.
पुणे – पुण्यातील(Pune) रक्षकनगरमध्ये लागलेल्या आगीत 15 घरं जळून झाली खाक झाली. आगीत घरांच(Fire) मोठं नुकसान झाले असून संसारोपयोगी वस्तू आगीत जळाल्या राख झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पीडितांवर अक्षरश्या अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर पडावे लागले आहे. या आगीत लेकीच्या लग्नासाठी जमवलेले सर्व साहित्य आगीत जळून राख झाल्याचे समोर आले आहे. प्रशासणाने संबधीत घटनेची तातडीने दखल घेत मदत करावी अशी मागणी रहिवाश्यांनी केली आहे. पीडित महिलेने बिगारी काम करून लग्नासाठीचे साहित्य (Materials for marriage)खरेदी केले होते.
Related Video
प्रणित मोरेच्या शोमधील डॉक्टर तरूणी मार्डची सदस्य नाही, केईएमकडून...
सांगली हादरली, नेत्याच्या नातवावर घरात घुसून गोळीबार, चिमुकल्याचा....
आंतरराष्ट्रीय योगा दिवस 2026 ची थीम काय, जाणून घ्या महत्व
चंद्र आणि बुध यांच्या युतीमुळे द्विद्वादश योग, 'या' 3 राशींवर धन वर्ष
कामांमध्ये वारंवार अडथळे येतायेत? मग करा हे वास्तुशास्त्रामधील उपाय
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
अमरावतीत शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने घाटलाडकी फाटा येथे जोरदार चक्काजाम आंदोलन
शेतकरी संघटना व किसान सभेच्या वतीने कर्जमाफीविरोधात आंदोलन
भडगावच्या गुढे गावात तीव्र पाणीटंचाई; 20 दिवसांपासून नळ कोरडे
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी केली हळदीची लागवड, पण पावसाने हुलकावणी दिल्याने चिंतित
अधिकमास आणि शेवटचा गुरुवार असल्याने शेगावात भाविकांची गर्दी