AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Civic Polls: राज्यातील 29 पालिकेत 66 नगरसेवक बिनविरोध, सर्वाधिक कोणाचे? निवडणूक आयोग सखोल चौकशी करणार

Maharashtra Civic Polls: राज्यातील 29 पालिकेत 66 नगरसेवक बिनविरोध, सर्वाधिक कोणाचे? निवडणूक आयोग सखोल चौकशी करणार

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Jan 03, 2026 | 5:10 PM
Share

महाराष्ट्रातील 29 पालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत, ज्यात भाजपचे सर्वाधिक 43 उमेदवार आहेत. निवडणूक आयोगाने बिनविरोध निवडणुकांवर सविस्तर अहवाल मागवला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये भाजपच्या अधिकृत आणि बंडखोर उमेदवारांमध्ये तीव्र वाद झाला, अर्ज माघारी घेण्याच्या वेळी झालेल्या प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. राज्यातील 29 नगरपालिकांमध्ये एकूण 66 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) 43, शिवसेनेचे 19, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) दोन, मालेगावातून इस्लाम पार्टीचे एक आणि पनवेलमधून एक अपक्ष उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. निवडणूक आयोगाने या बिनविरोध निवडणुकांबद्दल सविस्तर अहवाल मागवला असून, उमेदवारांनी कधी माघार घेतली आणि त्यांच्यावर काही दबाव होता का, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासणी करून माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Published on: Jan 03, 2026 05:10 PM

Follow Us
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा