
अंबादास दानवे यांचे औरंगाबादमध्ये जल्लोषात स्वागत
आताही त्याच प्रकारे काही पाच लोकांनी या मातीशी गद्दारी केली आहे.त्यामुळे या लोकांना पुन्हा निवडणून येऊ देणार नाही हे लोकांचा ठरल आहे. या पाच बरोबरच भाजपाही महत्त्वाचा आहे.
औरंगाबाद – औरंगाबाद येथे अंबादास दानवे (anbadas danve)यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर हे स्वागत करण्यात आले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले या जिल्ह्याने औरंगजेबाला (aurangjeb)इथेच गाडले आहे. ज्या औरंगजेबाने मराठी मातीशी बेइमानी केली होती , मराठी (marathi)माणसांवर हल्ला केला होता. आताही त्याच प्रकारे काही पाच लोकांनी या मातीशी गद्दारी केली आहे.त्यामुळे या लोकांना पुन्हा निवडणून येऊ देणार नाही हे आमचा ठरल आहे. या पाच बरोबरच भाजपाही महत्त्वाचा आहे.
Published on: Aug 10, 2022 3:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
चॅटिंगचे पुरावेच केले सादर, विनायक राऊतांनी त्या आरोपांवर....
सर्व शाळांमध्ये नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन समिती स्थापन होणार
वन ट्री हिल' चर्चेत; एका झाडासाठी सोशल मीडियावर भावनांचा पूर, जेन-झी..
अचानक चुकीच्या ठिकाणी शिरला उंदीर, तरुणांनी जे केलं ते पाहून बसेल...
29,30,31 तारखेला पावसाचा कहर, शाळा बंद; CMO कडून अलर्ट जारी
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...