
अंबादास दानवे यांचे औरंगाबादमध्ये जल्लोषात स्वागत
आताही त्याच प्रकारे काही पाच लोकांनी या मातीशी गद्दारी केली आहे.त्यामुळे या लोकांना पुन्हा निवडणून येऊ देणार नाही हे लोकांचा ठरल आहे. या पाच बरोबरच भाजपाही महत्त्वाचा आहे.
औरंगाबाद – औरंगाबाद येथे अंबादास दानवे (anbadas danve)यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर हे स्वागत करण्यात आले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले या जिल्ह्याने औरंगजेबाला (aurangjeb)इथेच गाडले आहे. ज्या औरंगजेबाने मराठी मातीशी बेइमानी केली होती , मराठी (marathi)माणसांवर हल्ला केला होता. आताही त्याच प्रकारे काही पाच लोकांनी या मातीशी गद्दारी केली आहे.त्यामुळे या लोकांना पुन्हा निवडणून येऊ देणार नाही हे आमचा ठरल आहे. या पाच बरोबरच भाजपाही महत्त्वाचा आहे.
Published on: Aug 10, 2022 3:27 PM
Related Video
टाटाची कुठलीही कार विकत घेण्याचा विचार असेल तर त्वरा करा
दारूच्या बाटलीत टाकतात जिवंत साप, टॉनिक म्हणून प्यायले जाते...
सिंह राशीसह 'या' राशींचं नशीब फळफळणार, कोणती आहे तुमची रास?
जूनच नाही, जुलैही कोरडा जाणार? ऑगस्टमध्ये...? पावसाबाबतची मोठी अपडेट
भारत पहिल्यांदाच खंबिरपणे इराणच्या पाठिशी, ट्रम्प यांना मोठा दणका
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम