
“मृतांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत द्या”, मनसेची सरकारकडे मागणी
इर्शाळवाडीतील घटना ही हृदय पिळवटून टाकणारी आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 21 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.दरम्यान या दुर्घटनेची माहिती मिळताच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी इर्शाळवाडी गावाला भेट दिली.
रागयड, 21 जुलै 2023| इर्शाळवाडीतील घटना ही हृदय पिळवटून टाकणारी आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 21 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.दरम्यान या दुर्घटनेची माहिती मिळताच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी इर्शाळवाडी गावाला भेट दिली. तिथला दरडग्रस्त ग्रामस्थांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “त्वरित सरकारने या गावची जबाबदारी घ्यावी व पंतप्रधान आवास योजना किंवा त्यांच्या योजनेअंतर्गत यांचं पुनर्वसन करावं.मृतांना 25 लाख रुपये तर जखमींना देखील मदत करावी. सत्तापक्ष आणि विरोधक यांनी यावर राजकारण करू नये, अशी आमची विनंती आहे.”
Published on: Jul 21, 2023 11:10 AM
Related Video
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतरही अमेरिकेची मुजोरी कायम, माफी नाहीच..
Maharashtra News LIVE: रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस
'राजा शिवाजी' या चित्रपटाची सरशी; एकूण बजेटवर कमावला तब्बल इतका नफा
आंदोलनकर्त्याची तब्येत खालवली... रोहित पवारांच्या रक्तातील साखर कमी
Monsoon update : या दिवसापासून महाराष्ट्रात धो धो धो धो पाऊस, थेट..
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?