
Mumbai | बॉलिवूड अभिनेता सलमान खानला सर्पदंश, सलमानवरील संकट टळलं
लगेचच सलमानला जवळच असलेल्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही तासांच्या उपचारानंतर सलमान खानला रुग्णालयातून घरीही पाठवण्यात आलं. नंतर अशीही माहिती समोर आली की, जो साप सलमानला चावला होता, तो विषारी नव्हता.
मुंबई : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सलमान खानचा पनवेलमध्ये आज सकाळी सापानं कहर केला. सापानं सलमानला दंश केला. लगेचच सलमानला जवळच असलेल्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही तासांच्या उपचारानंतर सलमान खानला रुग्णालयातून घरीही पाठवण्यात आलं. नंतर अशीही माहिती समोर आली की, जो साप सलमानला चावला होता, तो विषारी नव्हता. सलमानचं फार्म हाऊस पनवेलमध्ये ज्या ठिकाणी आहे, तिथं सर्रास सरपटणारे प्राणी आढळून येतात. तिथं साप दिसणं, यात नवीन काहीतरी दिसण्यासारखं नसून, ती एक सर्वसाधारण गोष्ट आहे. पण त्याच सापाला काय माहिती की भाईजान सलमान खान सेलिब्रिटी आहेत ते? भाईजान सलमान खानला (Salman Khan) रविवारी सकाळी साप चावला. बातमी वायूवेगानं चाहत्यांपर्यंत पोहोचली. सलमानच्या प्रकृतीच्या सुधारणेसाठी चाहत्यांनी देव पाण्यात ठेवले.
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा
मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस
Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला
मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report
CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?
Related Video
त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांचा छापा
दिल्लीत आंदोलनांचं सत्र, CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?
मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, जंतरमंतरवरचा Ground Report
डेव्हिड वॉर्नर कायद्याच्या कचाट्यात, अडचणीत झाली वाढ, 9 महिन्यांची जेल
जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...