Mumbai | फटाक्यांमुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत बदल

| Updated on: Nov 05, 2021 | 10:35 AM

दिवाळीच्या निमित्ताने मुंबईमध्ये मोठ्या संख्येत पटाखे वाजवण्यात आले होते. त्याचा परिणाम वायुप्रदूषणच्या रुपात दिसून येत आहे. पटाखेमुळे वायुप्रदूषणात वाढ झालेली आहे. मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेमध्ये होत असलेल्या बदल मुंबई करांसाठी चिंतेची बाब आहे. 

Follow us on

दिवाळीच्या निमित्ताने मुंबईमध्ये मोठ्या संख्येत फटाके वाजवण्यात आले होते. त्याचा परिणाम वायुप्रदूषणच्या रुपात दिसून येत आहे. फटाक्यांमुळे वायुप्रदूषणात वाढ झालेली आहे. मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेमध्ये होत असलेल्या बदल मुंबई करांसाठी चिंतेची बाब आहे.