Marathi News Videos Chhatrapati Sambhajinagar News Ambadas Danve on Radhakrishna Vikhe Patil Uddhav Thackeray Shivsena BJP

उध्दव ठाकरे यांच्याबद्दल बोलण्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची औकात नाही; कुणाची टीका?
शरयू नदी पवित्र आहेच मात्र ज्यांनी गंगा मैली करून टाकली आहे. त्यामुळे हे लोक शरयु नदीत जातील किंवा गंगेत जातील काहीही फरक पडणार नाही, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : उध्दव ठाकरे यांच्याबद्दल बोलण्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची औकात आहे काय?, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारला आहे. शिवसेना प्रमुखांचा चोरलेला धनुष्यबाण घेऊन त्याचं पूजन करायला अयोध्येला चालले आहेत. याआधी उध्दवसाहेब अयोध्येत जाऊन आलेत. त्यांनी मंदिर फिर सरकार अशी घोषणा केली होती, त्यामुळे आता अयोध्येत जाण्यात कोणतंही मोठं काम नाही, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत. अजित पवारांना काही प्रायव्हसी आहे की नाही? एखादी दिवस नॉट रिचेबल राहिले तर काय होतं का? वेगळं मत मांडलं म्हणून लगेच महाविकास आघाडीत मतभेद आहेत असं समजायचं कारण नाही, असंही दानवे म्हणाले आहेत. अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगरमध्ये टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
Published on: Apr 08, 2023 2:32 PM
Related Video
भारत-अफगाणिस्तान कसोटी सामन्यानंतर आता वनडे सीरिजचा थरार
मॅथ्यू शॉर्ट सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट, ऑस्ट्रेलियाची वाईट हॅट्रिक
सर्वसामान्यांची 7-सीटर कार महागली; 4 महिन्यांतच निसानने वाढवले दाम!
राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू होणार; मात्र विदर्भासाठी नवी तारीख...
मारुती कार खरेदीवर बंपर डिस्काउंट, जून महिन्यात ग्राहकांना मिळणार सूट
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
Yeola : राज्यसभा उमेदवारीवरून येवल्यात छगन भुजबळ समर्थकांमध्ये नाराजी
Mangaon : माणगावमध्ये मंगळवारी सकाळी पावसाची जोरदार हजेरी
पुणे - शिरूर : मान्सूनपूर्व पावसाची चाहूल अन् भुईमूग काढणीला वेग...
कोल्हापूर : आंदोलनाच्या ठिकाणी रेडा घेऊन जाण्यास मनाई
सांगली : विविध मागण्यांसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन