
Nana Patole | शिंदे-फडणवीस सरकार किती दिवस राहील हा प्रश्न : नाना पटोले
ज्या पद्धतीने राज्यपालांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शनिवारी तयार केले आणि रविवारी विधानसभेचे अधिवेशन घेतलं, त्यावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे आले आहे.
नागपूर : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. हे सरकार किती दिवस राहील हा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे. सुप्रीम कोर्टामध्ये अजूनही निर्णय पेंडिंग आहे. ज्या पद्धतीने राज्यपालांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शनिवारी तयार केले आणि रविवारी विधानसभेचे अधिवेशन घेतलं, त्यावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे आले आहे. न्यायव्यवस्थेपेक्षा आणि संविधानापेक्षा ईडीचे सरकार मोठं असेल तर पुढची वाटचाल आहे, जे होईल ते बघू, असे नाना पटोले म्हणाले.
Published on: Aug 09, 2022 12:35 AM
Related Video
विराटच्या जागी तिसऱ्या स्थानी कोण खेळणार?
टीम इंडिया-अफगाणिस्तान सज्ज, पहिल्या सामन्याच्या वेळेत बदल? जाणून घ्या
जळगावचे बंड शमले, एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर रेश्मा काळे यांची माघार
इंग्लंडला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात झटका, जाणून घ्या
अभिनयाआधी 'तारक मेहता...' मालिकेचे बागा काय काम करायचे ?
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
मालाड सब वेत AI च्या मदतीने 50 वर्षे जुना लपलेला नाला सापडला
Beed : दूध व्यवसायिकांकडून FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक
Sangli : संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन-महापालिकेकडून आपत्ती यंत्रणेचा आढावा
अकोल्याचे वीरपुत्र प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर 'कीर्ती चक्र' प्रदान; वीरमातेच्या अश्रूंचा बांध फुटला...
विहिरीच्या काठावर थरार! अर्धी पिकअप विहिरीत, अर्धी बाहेर