
पाकिस्तान आणि राहुल गांधी हे एकच आहेत; त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवावा
राहुल गांधी यांनी भारतात लोकशाही धोक्यात आहे. संसदेत बोलू दिले जात नाही त्यांचे माईक बंद केले जातात. त्यांच्या या विधानानंतर देशाच त्यांच्यावर टीका होत आहे
मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचा यूके दौरा झाला. यादरम्यान, ते केंब्रिज विद्यापीठातील त्यांनी अल्मा माटरमध्ये व्याख्यान दिले. यावेळी त्यांनी भारतात लोकशाही धोक्यात आहे. संसदेत बोलू दिले जात नाही त्यांचे माईक बंद केले जातात. त्यांच्या या विधानानंतर देशाच त्यांच्यावर टीका होत आहे. त्यांच्या या विधानावर भाजप नेते आमदार नितेश राणे टीका करताना, राहुल गांधींवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. आपल्या देशाची बदनामी बाहेरच्या देशांमध्ये जाऊन करतात. तेथे टाळ्या मिळवतात. राहुल गांधी आणि पाकिस्तान आपल्या देसाचा सारखाच द्वेष करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवावा, अशी मागणी केली आहे.
Published on: Mar 11, 2023 3:50 PM
Related Video
सावधान! अतिमुसळधार पावसाचे दिवस, तब्बल इतक्या जिल्ह्यांना धोक्याचा..
PPF खाते बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करता येते का? जाणून घ्या
10200 बॅटरी आणि मोटो पेन प्रो स्टायलससह नवीन टॅबलेट भारतात लाँच
पावसाळ्यात हिरवा निसर्ग खुणावतोय, 'या' ठिकाणांना द्या भेट
सियाच्या भावाला सर्वकाही माहिती होतं? तर तो शांत का राहिला ?
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
सोलापूर - करमाळ्याची कन्या वैष्णवी पाटील हीचा तिरंदाजीत डंका; भारतीय संघात निवड
पुणे - खेड : भिमा नदीला आलेल्या प्रवाहाचे स्वागत करीत भीमा नदीची ओटी भरून विधिवत जलपूजन
Khed : अन्नाच्या तुटवड्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत
Ashti : बीड तालुक्यातील तरुणाचं वडाला साकडं,काय मागितलं?
कल्याण-डोंबिवलीत पावसाचा जोर वाढला; स्कायवॉकचे छत फाटले