
शरद पवार यांची इतक्या वर्षांची साथ का सोडली? दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं बंडाचं कारण…
अजित पवार यांनी आपल्या काही नेत्यांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला.यामध्ये शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील सहभाग असल्याने अनेकांना धक्का बसला. हा निर्णय का घेतला? याबाबत दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट भाष्य केलं आहे.
पुणे : अजित पवार यांनी आपल्या काही नेत्यांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला.यामध्ये शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील सहभाग असल्याने अनेकांना धक्का बसला. अजित पवार यांच्यासोबत जाण्यामागची कारणं काय होती? हा निर्णय का घेतला? याबाबत दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “याचं नेमकं एकच कारण आहे ते म्हणजे…”, दिलीप वळसे पाटील नेमंक काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Jul 10, 2023 8:45 AM
Related Video
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार