
मुंबईकरांना आता नो सिग्नल, नो ट्राफिक असा सुसाट प्रवास करता येणार; पण कुठून ते कुठपर्यंत?
VIDEO | मुंबईत आता वाहनचालकांना या मार्गावक कोणत्याही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही, कोणता आहे तो मार्ग, जाणून घ्या...
अविनाश माने, मुंबई : मुंबईत आता वाहनचालकांना कोणत्याही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. बीकेसी एमटीएनएल जंक्शन ते मुलूंड लाल बहादूर शास्त्री मार्गापर्यंत वेगवान प्रवास करता येणार आहे. या मार्गादरम्यान येणाऱ्या तीन सिग्नलपासून वाहतूकदारांची सुटका होणार असून वेळेची मोठी बचतही होणार आहे. याकरता पालिका २९.९९ कोटी रूपयांचा उड्डाणपूल बांधणार आहे. महापालिका एलबीएस रोड, कल्पना सिनेमा ते चेंबूर सांताक्रूझ या मार्गावर हा उड्डाण पूल बांधणार आहे. बघा काय आहेत या उड्डाण पूलाची वैशिष्ट्ये…
Published on: Feb 24, 2023 10:37 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोठी बातमी! शिवसेना कोणाची? त्या एका नोटीसमुळे शिंदेंच्या अडचणी वाढणार? निवडणूक आयोगाची चूक भोवणार? प्रकरणात मोठं ट्विस्ट
कुठल्या आधारावर राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली? जोरदार युक्तीवाद
शिवसेना पक्षफूट आणि कपिल सिब्बल यांचे 2 महत्त्वाचे प्रश्न, कोर्टात....
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
रेल्वेचे सर्वात स्वस्त तिकीट किती रुपयांना मिळते? जाणून चकीत व्हाल
परळीत भाजपा पक्षाकडून भव्य तिरंगा रॅली
पाथरी जाणाऱ्या महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे.
रत्नागिरी - गुहागरमध्ये घराच्या पडवीत बिबट्याचा बछडा, दोन तासांपासून बिबट्याचा बछडा घरात
रोहिणी खडसे यांनी पकडला भला मोठा साप, Video
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी शालेय विद्यार्थिनींनी बनविल्या राख्या