
Special Report | जनआशीर्वाद यात्रा संघर्षयात्रेत कशी बदलली? राणेंच्या ‘यात्रे’चा फ्लॅशबॅक
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याप्रमाणे देशातील 19 मंत्र्यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जनआशीर्वाद यात्रा काढल्या. मात्र, दिल्लीत फक्त महाराष्ट्राच्या जनआशीर्वाद यात्रेची चर्चा झाली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याप्रमाणे देशातील 19 मंत्र्यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जनआशीर्वाद यात्रा काढल्या. मात्र, दिल्लीत फक्त महाराष्ट्राच्या जनआशीर्वाद यात्रेची चर्चा झाली. राणे, अटक, जामीन आणि यात्रा या चार शब्दांभोवतीच भाजपची जनआशीर्वाद यात्रा फिरत राहिली. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर देशातील 19 राज्यांमध्ये भाजप नेत्यांनी जनआशीर्वाद यात्रा काढल्या. या यात्रांमध्ये नवे 39 केंद्रीय मंत्री सहभागी झाले. मात्र, साऱ्या देशात फक्त राणेंची यात्रा गाजली. राणेंच्या या जनआशीर्वाद यात्रेचा प्लॅशबॅक सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Related Video
मेष राशीत चंद्र-मंगळ योग, या 4 राशींचं पालटणार नशीब
पवारांच्या राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण? सुप्रिया सुळे...
या राज्यात निपाह व्हायरसचा रुग्ण सापडला, रुग्णालयाचे कर्मचारी....
रोहित-इशानसह राहुल द्रविडच्या मुलाची निवड, पहिला सामना कधी?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
महायुतीसमोरचं सर्वात मोठं संकट टळलं; गोकुळ गीते यांचं बंड अखेर थंडावलं
घरं फोडा, पक्ष फोडा आणि सत्तेत या! भाजप सरकारवर सुळेंचा हल्लाबोल
कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा